संमिश्र

आंबा खाताय.. थांबा! आंबा केमिकलयुक्त तर नाही? कसा ओळखाल नैसर्गिक आंबा?

Mangos : बाजारात आता आंब्याचा सीजन सुरू झाला आहे. वर्षातून एकदाच येणारा हा फळांचा राजा खाण्यासाठी प्रत्येकाला आवडतं. परंतु, आंबे खाण्याचा उत्साहात अनेकदा लोक ...

महाराष्ट्राला पुन्हा अवकाळी पावसाचा बसणार फटका, हवामान विभागाने वर्तवला अंदाज

मुंबई : महाराष्ट्राला पुन्हा अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मध्य “महाराष्ट्र” महाराष्ट्र आणि मराठवाड्यात एप्रिलच्या शेवटाला पावसाचा हा ...

Corona Update: रुग्णांची संख्या ११ हजार पार, २८ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : भारतात आज कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट पाहायला मिळाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अहवालानुसार, देशात दिवसभरात ११ हजारांहून अधिक रुग्ण रुग्ण आढळले आहेत. ...

इलॉन मस्कने गमावले 10,35,03,83,40,000 रुपये

नवी दिल्ली : टेस्ला, स्पेसएक्स आणि ट्विटरचे सीईओ इलॉन मस्क यांच्यासाठी गुरुवारचा दिवस खूपच वाईट होता. त्यांची स्पेस कंपनी स्पेसएक्सचे रॉकेट उड्डाणानंतर काही मिनिटांतच ...

५० वर्षे जुन्या ‘या’ सीमावादावर मोदी सरकारने काढला तोडगा

नवी दिल्ली: जवळपास ५० वर्षे जुन्या आसाम – अरूणाचल प्रदेशदरम्यानच्या सीमावादावर मोदी सरकारच्या काळात तोडगा निघाला असून वादमुक्त ईशान्य भारताच्या प्रवासातील ए कमहत्त्वाचा टप्पा आता ...

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना कोरोनाची लागण, ‘या’ लोकांना केले आवाहन

नवी दिल्ली : देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना कोरोनाची लागण झाली आहे. सिंग यांची कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याबाबत त्यांनीच ट्वीटरच्या माध्यमातून ...

राहुल गांधींना धक्का, शिक्षेविरोधात दाखल केलेली याचिका फेटाळली

तरुण भारत लाईव्ह न्यूज | सुरत : मोदी आडनावावरून केलेल्या टीप्पणीप्रकरणी राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा झाली होती. या शिक्षेला स्थगिती मिळावी, याकरता ...

दिल्ली कॅपिटल्स : आधीच सर्वच सामन्यांमध्ये पराभवाचा सामना, पुन्हा मोठं संकट, काय झालं?

Delhi Capitals IPL 2023 :  आयपीएलच्या १६ वा हंगाम जोमात सुरू आहे. यंदाच्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सचा संघ आतापर्यंत ५ सामने खेळले आहेत. यातील सर्वच ...

आत्ताच तयारीला लागा : जळगाव जिल्हा परिषदेत लवकरच ६१२ रिक्त पदांसाठी भरती

जळगाव : नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ग्रामविकास विभागातंर्गत राज्यभरात १८ हजार पदे सर्व जिल्हा परिषद अंतर्गत विविध संवर्गातून भरण्यात येणार आहे. त्यानुसार ...

नागरिकांनो सावधान! ‘या’ ठिकाणी उष्णतेची लाट.., हवामान विभागाने दिला सतर्कतेचा इशारा

The temperature rose : राज्यातील वाढलेलं तापमान चिंतेचा विषय बनला आहे. भारतीय हवामान विभागाच्या इशाऱ्यानेही टेन्शन वाढलं आहे. आठवडाभरापासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. ...