राजकारण

Jalgaon News : सत्ताधाऱ्यांच्या बालेकिल्ल्यांतच शेतकऱ्यांच्या आत्महत्या सर्वाधिक

कृष्णराज पाटील जिल्ह्यात दर महिन्याला शेतकरी आत्महत्या होत आहेत. नापिकी, कर्जबाजारीपणा, शेतीमालाचे पडलेले दर आदी कारणांमुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत. ...