राजकारण
‘काळी जादू काय ते उद्धव ठाकरेंना विचारा’, रामदास कदम यांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर
मुंबई : शिवसेना (उद्धव गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील राजकीय संघर्ष वाढताना दिसत आहे. संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर राहायला का ...
“केजरीवाल सत्तेत आल्यानंतर पैशाला अधिक महत्त्व देऊ लागले”- अण्णा हजारे
दिल्ली विधानसभा निवडणुकीबाबत राजकीय वातावरण तापले आहे. दरम्यान, आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांवर अण्णा हजारे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ...
Delhi Election: यमुनेतील विष कोणत्या अभियंत्याने शोधून काढले? निवडणूक आयोगाचा अरविंद केजरीवाल यांना सवाल
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हरियाणातील सत्ताधारी भाजप पक्षावर, जाणीवपूर्वक यमुनेत औद्योगिक कचरा टाकत, नदीत ‘विष मिसळून’ लोकांना मारण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप ...
Dhananjay Munde : धनंजय मुंडे राजीनामा देणार का? वाचा काय म्हणाले…
महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. हत्येच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकारणात एक नविन वादळ निर्माण झाले असून, ...
शिवसेना नेते अशोक धोडी अजूनही बेपत्ता; संशयित चार जण ताब्यात, भाऊ फरार
पालघर : शिवसेना नेते अशोक धोडी हे 20 जानेवारीपासून बेपत्ता असून, त्यांचे अपहरण केल्याचा आरोप त्यांचे कुटुंबीय करत आहेत. याप्रकरणी त्यांचा सख्खा भाऊ अविनाश ...
‘वक्फ’ दुरुस्ती विधेयकाला ‘JPC’ची मंजुरी; १४ बदल स्वीकृत
संयुक्त संसदीय समितीने (जेपीसी) वक्फ दुरुस्ती विधेयकाला मंजुरी देत एकूण १४ सुधारणा स्वीकारल्या आहेत. या विधेयकावर आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सभागृहात चर्चा होणार आहे. भाजप ...