राजकारण
मराठा आरक्षणावरुन काँग्रेसची राष्ट्रवादीवर टीका; वाचा कोण काय म्हणाले
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसने आमचं सरकार पाडलं नसतं तर आम्ही नक्कीच मराठा आरक्षण टिकवलं असतं, असं खळबळजनक वक्तव्य माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज ...
शिक्षणमत्र्यांमुळे सुप्रिया सुळेंनी केली मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची कोंडी; पहा काय घडले
बीड : बहुप्रतिक्षित शिक्षक भरती सप्टेंबरपासून सुरू झाली. तसंच, नोव्हेंबरमध्येही आणखी २० हजार शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याबाबत शिक्षणमंत्री दीपक केसरकर ...
Chhagan Bhujbal : मराठा समाजाला विरोध आहे का? वाचा काय म्हणालेय…
मुंबई : मराठा समाजाला नव्हे झुंडशाहीला माझा विरोध आहे. सर्व समाज घटकांना समान न्याय द्या. आपण गादीचे वंशज आहात. असं मंत्री छगन भुजबळ यांनी छत्रपती ...
छगन भुजबळना गाडी फोडण्याची धमकी; ओबीसी समाज संतापला
पुणे : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते, मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात स्वराज्य संघटना आक्रमक झाली आहे. पुण्यातील शासकीय विश्रामगृहात जात स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ...
नांदेडमध्ये छगन भुजबळांना काळे झेंडे दाखवले ; कार्यकर्ते अटकेत
मुंबई : मराठवाड्यातल्या हिंगोली येथे ओबीसींचा दुसरा मेळावा होत आहे. त्या मेळाव्यासाठी मंत्री छगन भुजबळ हे नांदेडमध्ये विमानाने दाखल झाले. तिथून ते कारने ...
लोकसभेसाठी महायुतीकडून कोण किती जागा लढवणार? फडणवीसांनी सांगितला जागा वाटपाचा फार्मुला
मुंबई । 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील महायुतीकडून कोण किती जागा लढवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र यातच आगामी लोकसभेसाठी महायुतीचं जागावाटप ...
लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले हे भाकीत …
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीत (भाजप, शिवसेना (शिंदे), राष्ट्रवादी-अजित) जागावाटप ...
उद्धवजी फोटोग्राफर आहेत मी सामान्य माणूस; असं का म्हणाले देवेंद्र फडणवीस?
मुंबई : उद्धव ठाकरे ज्या गोष्टी कॅमेरातून टिपतात, त्या गोष्टी आम्ही टप्प्यात आल्यावर टिपतो. असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. ...
“तू कुठं काय केलंस?”
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील महिला नेत्या रुपाली चाकणकरांनी सुप्रिया सुळेंवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. भाजपा आणि आमची वैचारीक लढाई आहे. या लढाईत ...
अजित पवार म्हणाले, “वाचाळवीरांची संख्या वाढली आहे”
कराड : वेगवेगळ्या पक्षांमधील नेत्यांच्या बेताल वक्तव्यांमुळे राज्यात जातीय तेढ निर्माण होत आहे. यावर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी भाष्य ...