राजकारण

‘काँग्रेस भ्रष्टाचाराशिवाय राहू शकत नाही’, पंतप्रधान मोदी राजस्थानमध्ये बरसले

राजस्थानमधील मेवाडमधून पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. उदयपूरच्या बालिचा येथे आयोजित जाहीर सभेत ते म्हणाले की, मेवाडची माती ही भारतमातेच्या शिरावर टिळकासारखी आहे, ...

Akhilesh Yadav : निवडणुकीमुळे जात जनगणनेवर बोलत आहे ‘काँग्रेस’

समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव सातत्याने काँग्रेसवर हल्लाबोल करत आहेत. नुकतेच अखिलेश मध्य प्रदेशातील छतरपूर येथे पोहोचले, जिथे त्यांनी पुन्हा काँग्रेसवर तोंडसुख घेतले. यावेळी ...

काँग्रेस नेत्याने मनोज जरांगे पाटलांवर गंभीर आरोप केला; वाचा काय म्हणाले

मुंबई : मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक झाले असून मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी त्यांनी लावून धरली आहे. या पार्श्वभूमीवर ...

राष्ट्रवादीची होणार सलग सुनावणी?

मुंबई : सलग सुनावणी व्हावी अशी आमची मागणी होती. 20 तारखेनंतर सलग सुनावणी होणार आहे. काही तांत्रिक गोष्टी आम्ही कोर्टासमोर आणणार आहोत. त्यावर कोर्ट सुनावणी ...

ग्रामपंचायत निवडणुकीत पराभव; उद्धव ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, बोलावली बैठक

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची मंगळवारी दीड तास भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे सक्रिय झाल्याचे दिसत आहेत. त्यांनी गुरुवारी म्हणजेच ९ नोव्हेंबर रोजी दुपारी एकच्या ...

भाजप-काँग्रेसने केसीआरला घातला घेराव, त्यांच्याच बालेकिल्ल्यात होणार पराभव?

तेलंगणा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनण्याचा प्रयत्न करणारे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव (KCR) यावेळी दोन जागांवर आपले नशीब आजमावत आहेत. केसीआर गुरुवारी ...

‘निवडणुकांमध्ये तुमची जिरवायला…’; राऊतांवर कुणी केला पलटवार?

निवडणुकांमध्ये तुमची जिरवायला आम्ही सज्ज आहोत. असा पलटवार भाजप आमदार नितेश राणेंनी खासदार संजय राऊतांवर केला आहे. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये भाजपचं वर्चस्व दिसुन आले. तर, ...

‘महादेवाच्या नावावरही घोटाळा’, पंतप्रधानांनी काँग्रेसला कोंडीत पकडले

बिश्रामपूरमध्ये पंतप्रधान मोदींनी निवडणूक रॅलीला संबोधित केले. आपल्या भाषणात पंतप्रधानांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, राज्यात काँग्रेसची सत्ता येताच नक्षल दहशतवादाच्या बातम्या ...

नंदुरबार जिल्ह्यातील १६ ग्रामपंचायतींचा निकाल हाती, भाजपला सर्वाधिक जागा, इतरांच काय?

नंदुरबार : जिल्ह्यातील १६ ग्रामपंचायतींचा निकाल हाती आला असून, यात सर्वाधिक ९ जागा भाजपकडे गेल्या आहेत. तर, ७ अपक्षाला मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे, यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीला एकही जागा ...

ग्रा.प.निवडणूक : जामनेरात भाजपाचा झेंडा ; मुक्ताईनगरात एकनाथ खडसेंना धक्का

जळगाव : जळगाव जिल्ह्यात 151 ग्राम पंचायतीसाठी रविवारी मतदान पार पडल्यानंतर आज सोमवारी मतमोजणी करण्यात आली. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार, मुक्ताईनगर तालुक्यात एकनाथ खडसेंना ...