राजकारण

Assembly E Results: काय आहे पाच राज्यांच्या निवडणुकीचा अंदाज?

Assembly Election Results : मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराममध्ये विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. यापैकी चार राज्यांमध्ये मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून ...

‘…काँग्रेस मुळासकट उखडून टाकेन’, अमित शाहांची गर्जना!

बंगालमध्ये जाणार आणि तृणमूल काँग्रेस मुळासकट उखडून टाकेन, अशी गर्जना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली आहे. अमित शहा यांनी पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता ...

जेबीसीने फुलं टाकून शक्तीप्रदर्शन कशासाठी? मनोज जरांगे म्हणाले…

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्यावर त्यांच्या विरोधकांकडून सडकून टीकाही होत आहे. मराठा समाजाच्या गरिबीच्या मुद्द्यावर आरक्षणाची मागणी केली ...

उद्धव ठाकरेंना ‘ते’ वक्तव्य भोवणार… कारवाई होऊ शकते ?

मुंबई : उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अपमानास्पद (नालायक) म्हटल्याने त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्याबाबत शिंदे गटातील मंत्र्यांमध्ये ...

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख अखेर ठरली; या तारखेपासून सुरुवात

नागपुर : महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात होणार असले, तरी ते नेमके कधी सुरु होणार? याबद्दल संभ्रम होता. अखेर आज (दि.२९) हिवाळी अधिवेशनाची तारीख ...

मुख्यमंत्र्यांना शिविगाळ करणं भोवलं; माजी महापौरांना अटक

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान करणं ठाकरे गटाचे उपनेते आणि माजी महापौर दत्ता दळवी यांना चांगलेच भोवलं आहे. मुख्यमंत्र्यांविरोधात अपशब्द वापरल्यामुळे ...

मराठा आरक्षण जाण्यास आजोबाच जबाबदार; पडळकरांचा रोहित पवारांवर पलटवार

मुंबई : मराठा आरक्षणावरून ओबीसी नेते छगन भुजबळ आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील एकमेकांवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. यातच आता आरक्षणाच्या मुद्द्यावरून ...

राष्ट्रवादी आमची; कुणी केला दावा?

मुंबई : महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. काका-पुतण्याच्या वादात अजित पवार यांनी राष्ट्रवादी हा आपला पक्ष असल्याचा दावा केला आहे. संघटनेपासून ते निवडून ...

मराठा आरक्षणावरुन काँग्रेसची राष्ट्रवादीवर टीका; वाचा कोण काय म्हणाले

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसने आमचं सरकार पाडलं नसतं तर आम्ही नक्कीच मराठा आरक्षण टिकवलं असतं, असं खळबळजनक वक्तव्य माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज ...

शिक्षणमत्र्यांमुळे सुप्रिया सुळेंनी केली मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची कोंडी; पहा काय घडले

बीड : बहुप्रतिक्षित शिक्षक भरती सप्टेंबरपासून सुरू झाली. तसंच, नोव्हेंबरमध्येही आणखी २० हजार शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याबाबत शिक्षणमंत्री दीपक केसरकर ...