राजकारण
उध्दव ठाकरेंनी शिंदे-फडणवीसांना दिले हे आव्हान
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालातून हे सरकार बेकायदेशीर असल्याची टीका आता विरोधकांकडून होत आहे. नैतिकता बाळगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राजीनामा द्यावा, अशी मागणी ...
सत्तासंघर्ष : सगळं घडत गेलं.. छगन भुजबळांची प्रतिक्रिया
Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षांवर सुप्रीम कोर्टाचा निकाल आला असून यानुसार शिंदे-फडणवीस सरकार वाचलं आहे. या निकालावर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी देखील आपलं ...
निकाल लागल्यानंतरही राऊत म्हणतात सरकार बेकायदेशीर!
तरुण भारत लाईव्ह । मुंबई : सर्वोच्च न्यायालयात दिल्ली सरकारच्या निकालाचे वाचन सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सुरू केले आहे. या निकालानंतर महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालाचे ...
सरकार जाणार म्हणत उड्या मारत होते त्यांच्या सर्व मनसुब्यावर पाणी फिरले…
Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने आज निर्णय दिला. दरम्यान, याबाबत आम्ही समाधानी असल्याचे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. तसेच जे ...
उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यामुळे सहानुभूतीची लाट आली पण तोच निर्णय अंगलट आला
मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने आज निकाल दिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलेला राजीनामा शिवसेना ठाकरे गटासाठी आणि महाविकास आघाडी सरकारसाठी महत्त्वाचा ठरला आहे. ...
सत्तासंघर्षाचा निकाल : मुख्यमंत्री शिंदेंना मोठा दिलासा, वाचा सविस्तर
Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा अंतिम निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागले आहे. अशातच 16 आमदारांबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाने हे ...
सर्वकाही चुकलं पण उध्दव ठाकरेंच्या राजीनाम्यामुळे शिंदे सरकार वाचलं
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षा असलेल्या राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल अखेर सुप्रीम कोर्टाने सुनावला आहे. बहुमत चाचणीला सामोरे न जाता उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा ...
सुप्रीम कोर्टाचे राज्यपाल, शिंदे गटावर ताशेरे; वाचा सविस्तर
नवी दिल्ली : गेल्या ११ महिन्यांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या सत्तासंघर्षावर अखेर सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल सुनावला आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सत्तासंघर्षावरील निकालाचं वाचन ...
मुंगेरीलालचे ‘डीएनए’ असणार्या नेत्यांना वाटते, सरकार पडेल; कुणी लगावला टोला?
जळगाव : खासदार संजय राऊत यांनी ‘महायुतीचे सरकार पडेल’ असे विधान केले आहे. याला प्रत्त्युत्तर देताना राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय खात्याचे ...
काँग्रेस-राष्ट्रवादीतील काही लोक शिंदे-फडणवीसांच्या संपर्कात!
मुंबई : उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतील काही लोकं, राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही लोकं आणि काँग्रेसमधीलही काही लोकं देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात ...