राजकारण

आगामी लोकसभा निवडणुकीबाबत एकनाथ शिंदे यांचे मोठे भाकित; म्हणाले…

मुंबई : आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर ‘इंडिया टुडे’ने ‘सी-वोटर’बरोबर ‘मूड ऑफ द नेशन’ सर्व्हे केला असून या सर्व्हेमध्ये सध्या लोकसभेची निवडणूक झाली तर भाजपाच्या जागा ...

कसबा अन् चिंचवडची पोटनिवडणुकीसंदर्भात मुख्यमंत्र्यांचे मोठं भाष्य

मुंबई : पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाले. त्यांच्या या निधनाने विधानसभेच्या या ...

…म्हणून आदित्य ठाकरे स्वत:चे हसू करुन घेतात

मुंबई : राज्यात गुंतवणूक आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या दावोस दौर्‍यात तब्बल ३५ ते ४० कोटींचा खर्च झाला. तसेच मुख्यमंत्र्यांनी दावोस दौर्‍यात नेमके ...

काँग्रेसला धक्का; बड्या नेत्याच्या मुलाने दिला राजीनामा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गुजरात दंगलीबाबत बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीवरून वाद पेटला असतानाच काँग्रेसला दक्षिण भारतात केरळमध्ये मोठा धक्का बसला आहे. माजी केंद्रीय ...

ठाकरे-आंबेडकर युती म्हणजे वंचित सोबत किंचित

मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) आणि वंचित बहुजन आघडीच्या युतीवरुन भाजपानं जोरदार निशाणा साधला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित सोबत उद्धव ठाकरे यांच्या शिल्लकसेनेची ...

शिवसेना-वंचित बहुजन आघाडी एकत्र का आली?

मुंबई : उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा सोमवारी रोजी झाली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते ...

संजय राऊतांचा भाजपाला फायदाच; असे का म्हणाले सुधीर मुनगंटीवार

मुंबई : भाजपासाठी मतदारांनी अनुकूल व्हावे, यासाठी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत नवनवीन उपक्रम राबवत असतात. ज्या दिवशी काँग्रेससोबत जायचं असेल त्यादिवशी माझं दुकान ...

ठाकरे सरकारच्या काळात मला तुरुगांत टाकण्याचे प्रयत्न; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्पोट

मुंबई – गेल्या अडीच वर्षाच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात माझ्यावर वेगवेगळ्या केसेस कशा टाकता येतील यासाठीचे प्रयत्न झाले. कुठल्याही परिस्थितीत याला अडकवा, आत टाका ...

..तरच राहुल गांधी लग्न करणार!

मुंबई : काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांच्या नेतृ्त्वाखाली ‘भारत जोडो’ यात्रेचा अंतिम टप्पा जम्मू-काश्मीरमध्ये सुरू आहे. यादरम्यान राहुल गांधी यांनी एका मुलाखतील लग्नावरून ...

सर्जिकल स्ट्राइकवर दिग्विजय सिंहांनी उपस्थित केले प्रश्न

नवी दिल्ली : २०१९ मध्ये पुलवामा दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते. या हल्ल्यानंतर इंडियन आर्मीने पाकिस्तानात जाऊन सर्जिकल स्ट्राईक केली होती. तेव्हा ...