राजकारण

कृषी महोत्सवाचा नावाने तिकीट छापून वसुली; अजित पवारांचा आरोप, फडणवीस म्हणाले..

By team

सिल्लोड येथील कृषी महोत्सवावरुन अजित पवार यांनी सत्तार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. कृषी महोत्सवाचा नावाने तिकीट छापून वसुली करण्यात येत असल्याचा आरोप अजित ...

संजय राऊत यांची सोशल मीडियावर उडतेय खिल्ली; हे आहे कारण

नागपूर : नागपुरात मी आणि उद्धव ठाकरे बॉम्ब फोडणार असं वक्तव्य नागपुरात दाखल होण्यापूर्वी खासदार संजय राऊत यांनी केलं होतं. मात्र, त्यांच्या या पोस्टमुळे ...

आमचा हिस्सा द्या! मतदानासाठी मिळालेल्या पाकीटच्या हिस्यावरून वाद

By team

यावल : जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैशांचे वाटप झाल्याची चर्चा झाली होती. त्यातच तालुक्यातील भालोद येथे दुध संघाकडून मतदानाचा हक्क प्राप्त संचालकाकडे ...

सीमावादाच्या प्रश्‍नावर विधिमंडळात ठराव आणण्याबाबत फडणवीसांचे मोठे विधान

नागपूर : सीमावादाच्या प्रश्नावर सरकार विधिमंडळात ठराव आणणार होते. अद्याप ठराव का आणला नाही? असा सवाल विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. कर्नाटकने ...

सीमाभाग केंद्रशासित करा : उध्दव ठाकरे यांची मागणी

नागपूर – सीमावादावर सर्व पक्ष कर्नाटकात एकत्रित उभे राहतात ते चित्र आपल्याकडे दिसत नाही. आजचे मंत्री कर्नाटकात जन्म घ्यावा असं म्हणतात मग न्यायाची अपेक्षा ...

आदित्य ठाकरेंनी सांगितलं दिशा सालियनच्या मृत्यूच्या दिवशी ‘ते’ कुठे होते?

मुंबई : दिशा सालियनच्या आत्महत्या प्रकरणात आमदार आदित्य ठाकरे यांनी आपले मौन सोडले आहे. दिशा सालियानचा मृत्यू झाला तेव्हा आपण रुग्णालयात होतो, असे आदित्य ...

लोकायुक्ताकडून भ्रष्टाचारमुक्तीकडे

By team

केंद्रातील लोकपालाच्या धर्तीवर महाराष्ट्रातही नवीन लोकायुक्त कायदा करण्यात येत आहे. या कायद्याच्या कक्षेत मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळही असेल. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा हा या नवीन लोकायुक्त ...

आदित्य ठाकरे अडचणीत : दीशा सालियान मृत्यू प्रकरणी SIT चौकशी

नागपूर : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची मॅनेजर दीशा सालियान हिच्या मृत्यू प्रकरणी एसआयटी चौकशी करण्याची घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. दीशा ...

Jayvant Patil

विधानसभा अध्यक्षांबद्दल अपशब्द! जयंत पाटलांचे निलंबन

तरुण भारत लाईव्ह न्यूज : माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांचे अधिवेशन काळासाठी निलंबन करण्यता आले आहेत. त्यांना या काळात मुंबई आणि ...

मनपाच्या महासभेत महाभारतात शिरले रामायण

By team

तरुण भारत लाईव्ह न्युज जळगाव : शहरातील विकासकामे थांबली असतांनाच, महासभा दोन – दोन महिन्यांनंतर होत असतांनाच, त्यातही सभा तहकूब होणे म्हणजे विकास कामांविषयी ...