राजकारण
उद्धव ठाकरेंनी भरला १५ कार्यकर्त्यांचा २४ लाखांचा दंड; हे आहे प्रकरण
छत्रपती संभाजीनगर : काही वर्षांपूर्वी केलेल्या एका आंदोलनाप्रकरणी नांदेडच्या १९ आंदोलनकर्त्या शिवसैनिकांना गेल्या आठवड्यात न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा आणि प्रत्येकी १ लाख ६० हजार ...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुटीची चर्चा का होतेय?
मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी १५ दिवसांत राज्याच्या राजकारणात दोन मोठे स्फोट होणार असल्याचा केलेला दावा यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ...
काँग्रेस नेत्यांचं मविआच्या सभांना दांडी मारणं सुरूच, आज पुन्हा ‘हा नेता..
नागपूर : महाविकास आघाडीची नागपूरात आज दुसरी वज्रमुठ सभा पार पडणार आहे. ही सभा सुरू होण्यापूर्वीच चर्चेत आली आहे. मविआतल्या एका प्रमुख नेत्याच्या अनुपस्थितीमुळे ...
अजित पवारांनीच सांगितलं! आजच्या वज्रमुठ सभेत भाषण करणार नाही, काय कारण?
नागपूर : महाविकास आघाडीची नागपूरात आज दुसरी वज्रमुठ सभा पार पडणार आहे. दरम्यान, अजित पवार या सभेत बोलणार का? असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित होत ...
शरद पवारांना मोठा दिलासा! निवडणूक आयोगाने केली ही विनंती मान्य
नवी दिल्ली : अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्ष म्हणून असलेला दर्जा केंद्रीय निवडणूक आयोगाने काढून घेतला. यातच कर्नाटकातील विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसकडून ...
भाजप नेत्याने म्हटलं ते खरंच?, वाचा सविस्तर
मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणी आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अन् एवढ्यातच राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजपच्या गोटात प्रचंड हालचाली सुरु आहेत. काँग्रेसची अंतर्गत ...
राजकीय वातावरण तापणार; वाचा सविस्तर
मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर केलेल्या टीकेमुळे महाराष्ट्रासह देशभरात सावरकर प्रेमींकडून असंतोष व्यक्त करण्यात आला होता. सत्ताधारी भाजप-शिवसेनेने राहुल यांच्या टीकेचा ...
एक सिरियल किलर सकाळी येड्यासारखा बडबडबतो; आशिष शेलार यांची जहरी टीका
मुंबई : लोक सकाळी ९.३० टीव्ही बंद करतात कारण एक सिरियल किलर येड्यासारखा बडबडबतो. म्हणून लोक टीव्ही बंद करतात, अशी खोचक टीका भाजप नेते ...
..तरच महाराष्ट्रात पाय ठेवा, बावनकुळेंचा राहुल गांधींना इशारा
मुंबई : स्वा. सावरकरांच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राज्यच वातावरण तापण्याची शक्यता आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांची लवकरच भेट होणार असल्याची ...
हिंदू राष्ट्रावरुन नाना पटोले यांचं भाजपला चॅलेंज
नागपूर : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात येण्यापूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची माफी मागावी. नाही तर त्यांना महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा ...














