राजकारण
भाजपाच्या नेत्यानं उडवली उद्धव ठाकरेंची खिल्ली
सोलापूर : शिवसेनेत फुट पडल्यानंतर ठाकरे गट आणि शिवसेना यांच्यात वाद वाढले आहेत. रोजच कुणी ना कुणी एकमेकांवर टीका करत आहे. तसेच ठाकरे गटाकडून ...
पंकजा मुंडे-धनजंय मुंडे यांच्यात जुंपली, काय कारण?
बीड : परळीत विकास कामांच्या उद्घघाटनावरून मुंडे बहीण भावात श्रेयवादाची लढाई रंगली आहे. पंकजा मुंडे यांनी आमचे सरकार असताना आमच्या कामाचे उदघाटन तुम्ही का ...
महाविकास आघाडीत बंडखोरी; जळगाव जिल्हा बँकेत काँग्रेस-शिवसेनेमुळे राष्ट्रवादीचा पराभव
जळगाव | जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आज मोठा ट्विस्ट पहायला मिळाला. महाविकास आघाडीत बंडखोरी झाल्याने काँग्रेस-शिवसेनेच्या मतांच्या जोरावर राष्ट्रवादीच्याच एका संचालकाने ...
सिसोदिया यांचे अटकनाट्य !
अग्रलेख दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आपमध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यानंतर दुस-या स्थानावर असलेले Manish Sisodia मनीष सिसोदिया यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी सायंकाळी ...
जळगावात ठाकरे गटाला मोठा धक्का..! सह संपर्कप्रमुखासह शेकडो पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
जळगाव : राजकारणात कधी काय होईल याचा नेम नाही. गेल्या वर्षीच्या जून महिन्यात महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप घडून आला होता. तो म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ ...
लोकसभा-विधानसभा एकत्रित लढवणार, महाविकास आघाडीचा निर्णय
मुंबई : महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची मुंबईत बैठक झाली. या बैठकीला विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, ...
सकळांसि आहे, येथे अधिकार!
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येस विरोधकांसोबतच्या मुख्यमंत्र्यांच्या चहापान बैठकीचा उपचार बहिष्कारातच पार पडल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना एक भाकीत वर्तविले होते. अर्थसंकल्प कितीही चांगला ...
उद्धव ठाकरेंना पंतप्रधानकीचे डोहाळे
प्रासंगिक – मोरेश्वर बडगे कसबा पोटनिवडणुकीच्या निकालानंतर विरोधकांना नको नको ती स्वप्नं पडायला लागली आहेत. महाआघाडी म्हणजे अल्लाउद्दिनचा दिवा सापडल्यासारखा त्यांचा जोश आहे. ...
शेतकर्यांना केंद्राप्रमाणेच वर्षाला ६ हजार रुपये मिळणार; फडणवीसांची घोषणा
मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकर्यांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये राज्य सरकारकडून केंद्राच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान योजना जाहीर करण्यात ...
अर्थसंकल्पात ‘जय शिवाजी’ शिवराज्याभिषेक महोत्सवासाठी ३५० कोटींची घोषणा
मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी अर्थमंत्री म्हणून पहिल्यांदाच राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या वेळी आजच्या अर्थसंकल्पातून राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याला सलाम ...















