क्रीडा

फॅनला टीम इंडियाच्या खेळाडूंचे अश्रू पाहता आले नाहीत, घटनेनं सर्वचं हादरले

पराभवाच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला

वर्ल्ड कपसोबतच टीम इंडीयाच्या हेड कोचचाही संपला कार्यकाळ

नवी दिल्ली : आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपच्या फायनलमध्ये टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरोधात 6 विकेट्सनी पराभव पत्करावा लागला. टीम इंडियाचं तिसऱ्यांदा वर्ल्डकपवर नाव कोरण्याचं स्वप्न भंगलंय. या ...

Ind vs Aus Final : विश्वचषक अंतिम सामन्यात इस्त्रालय-हमास युध्दाचे सावट? काय घडलं

गांधीनगर : जगभरात सध्या एका युध्दाची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. इस्त्रालय-पॅलेस्टाईन युध्दाची आठवण भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया यांच्यातील विश्वचषक अंतिम सामन्यात क्रकेटरसिकांना यावेळी आली. या ...

IND VS AUS FINAL : टीम इंडियाला तिसरा धक्का

तिसरा एकदिवसीय विश्वचषक जिंकण्याच्या इराद्याने भारतीय संघ रविवारी नरेंद्र मोदी स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत भारताने अंतिम फेरीत धडक मारली ...

विश्वचषक 2011 च्या विजयानंतर देशभर झाला जल्लोष, व्हायरल होतंय व्हिडिओ

टीम इंडिया पुन्हा एकदा वर्ल्ड कप जिंकण्याच्या अगदी जवळ आली आहे. विश्वचषक 2023 चा अंतिम सामना आज 19 नोव्हेंबर रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ...

Ind vs Aus Final : ऑस्ट्रेलियाने जिंकली नाणेफेक!

तिसरा एकदिवसीय विश्वचषक जिंकण्याच्या इराद्याने भारतीय संघ रविवारी नरेंद्र मोदी स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत भारताने अंतिम फेरीत धडक मारली ...

वर्ल्डकप फायनल : अहमदाबादेत हॉटेलचे भाडे २० हजारांवरुन १ लाखांवर पोहचले

अहमदाबाद : वनडे विश्वचषक २०२३ स्पर्धेचे दोन अंतिम फेरीतील संघ निश्चित झाले आहेत. पहिल्या उपांत्य फेरीत भारताने न्यूझीलंडचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला, ...

भारत-न्यूझीलंड सामन्यादरम्यान आग लावण्याची धमकी; वाचा सविस्तर

मुंबई : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत विरूद्ध न्यूझीलंड संघामध्ये मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये आज १५ रोजी उपांत्यफेरीचा सामना होणार आहे. या सामन्यापूर्वी मुंबई पोलिसांच्या ट्वीटर ...

बाबर आझम मध्यरात्री पोहोचला पाकिस्तानात, तरीही… काय घडले पहा व्हिडिओ

बाबर आझमचे कर्णधारपद टिकणार की जाणार? यावर आता निर्णय होणार आहे. पण, त्यापूर्वी ते पाकिस्तानात पोहोचल्यावर काय घडले, ते पाहण्यासारखे होते. भारतात खेळल्या जाणाऱ्या ...

भारताने नेदरलँडला दिले 411 धावांचे आव्‍हान

दिवाळीच्या दिवशी, सर्व आघाडीच्या फलंदाजांच्या दमदार कामगिरीमुळे, भारताने निर्धारित 50 षटकात 4 गडी गमावून 410 धावा केल्या. अशा प्रकारे नेदरलँड्सला विजयासाठी 411 धावा करायच्या ...