क्रीडा
‘खेलो इंडिया बीच गेम्स’ कार्यक्रमाचा समारोप; क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांची प्रमुख उपस्थिती
दीव : केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव यांचे पहिले ‘खेलो इंडिया ...
Shubman Gill : कसोटी कर्णधार होताच शुभमन गिलने रोहित-विराटवर सोडले मौन
Shubman Gill : बीबीसीआयने शुभमन गिलला टीम इंडियाचा कसोटी कर्णधार म्हणून घोषित केले आहे. दरम्यान, गिलने रोहित शर्मा आणि विराट कोहलीबद्दलचे आपले मौन सोडले ...
Jasprit Bumrah : बुमराहचा निर्णय अन् बीसीसीआय टेन्शनमध्ये, नेमकं काय घडलं ?
Jasprit Bumrah : आयपीएल २०२५ संपल्यानंतर टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. बीसीसीआय लवकरच संघाशी घोषणा करणार आहे. पण या महत्त्वाच्या दौऱ्यापूर्वी, वेगवान गोलंदाज ...
Vaibhav Suryavanshi : बीसीसीआयची मोठी घोषणा, इंग्लंडला जाणार वैभव सूर्यवंशी
Vaibhav Suryavanshi : आयपीएल संपल्यानंतर टीम इंडिया कसोटी खेळण्यासाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या कसोटी मालिकेत शुभमन गिल, जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत यांच्यासह अनेक ...
पाकिस्तानला लोळवणारा स्फोटक फलंदाज आरसीबीत दाखल, जेकब बेथेलची घेणार जागा
IPL 2025 : आयपीएल २०२५ च्या प्लेऑफमध्ये पोहोचताच आरसीबी संघात एका नवीन खेळाडूची एन्ट्री झाली आहे. हा तो खेळाडू आहे ज्याने पाकिस्तानला लोळवले होते. ...
Team India Test Captain : रोहित शर्माची जागा कोण घेणार ? गौतम गंभीर लवकरच करणार घोषणा
Team India Test Captain : रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर आता टीम इंडियाचा कसोटी कर्णधार कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच नवीन कसोटी कर्णधाराच्या ...
IPL 2025 : ‘आरसीबी-एसआरएच’चा सामना बेंगळुरूहून हलवला, जाणून घ्या कारण
IPL 2025 : इंडियन प्रीमियर लीग २०२५ चे वेळापत्रक पुन्हा एकदा बदलण्यात आले आहे. भारत-पाक तणावाच्या परिस्थितीनंतर या लीगचे वेळापत्रक बदलण्यात आले होते. त्यानंतर ...
Digvesh Rathi : दिग्वेश राठीवर बंदी, आता खेळू शकणार नाही ‘इतके’ आयपीएल सामने
Digvesh Rathi : दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मा यांच्यातील भांडणावर कारवाई होऊ शकते अशी अपेक्षा होती, तसेच घडले आहे. दिग्वेश राठी यांना निलंबित करण्यात ...
पाकिस्तानचे २२० कोटी बीसीसीआयच्या हाती, एका इशाऱ्यात होईल पीसीबीचे नुकसान
Asia Cup 2025 : भारत-पाक तणावाचा परिणाम क्रिकेटच्या मैदानावरही दिसून येत आहे. बीसीसीआयने आशिया कपमध्ये टीम इंडियाच्या सहभागाबाबत मोठा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. ...
बीसीसीआयचा मोठा निर्णय, टीम इंडिया खेळणार नाही ‘आशिया कप’
BCCI : आशिया कपमध्ये टीम इंडियाच्या सहभागाबाबत बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. भारत-पाक तणावामुळे सध्या तरी या बहु-राष्ट्रीय स्पर्धेतून माघार घेतल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे. ...