अवकाळी

येत्या तीन दिवसात तापमानात वाढ होणार; भारतीय हवामान विभागाचा इशारा

तरुण भारत लाईव्ह । १४ एप्रिल २०२३। देशात अवकाळी पावसानंतर आता उष्णतेचा कहर दिसून येणार आहे. भारतीय हवामान विभागाने  इशारा देताना म्हटलेय, देशातील अर्ध्या ...

निसर्गाच्या लहरीपणाचा अवकाळी फटका…

वेध – नितीन शिरसाट निसर्गाची करणी आणि नारळात पाणी, असे आपण म्हणतो. गेल्या 10 वर्षांपासूनअवकाळी पावसाच्या लहरीपणाचा शेती पिकांना फटका बसत असून शेती पिके, ...

बळीराजा संकटात; आजही काही भागात पावसाचा यलो अलर्ट

तरुण भारत लाईव्ह । ९ एप्रिल २०२३। राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. कधी उन्हाचा कडका तर कधी अवकाळी पाऊस पडत आहे. या बदलत्या ...

जळगावच्या ‘या’ तालुक्याला अवकाळीचा फटका

जळगाव : हवामान विभागाने राज्यात ७ ते ८ एप्रिल दरम्यान अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. त्याच वेळेनुसार अवकाळी पावसाने राज्यातील काही भागात हजेरी लावली. ...

आणखी दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता; हवामान खात्याचा इशारा

तरुण भारत लाईव्ह । ८ एप्रिल २०२३। मार्च महिन्यात जिल्ह्यात अवकाळी पावसाने कहर केला होता तब्बल चार वेळा पावसाने रब्बीच्या पिकांचे नुकसान केले शुक्रवारी ...

खान्देशावर पुन्हा अवकाळी पावसाचे ‘संकट’

तरुण भारत लाईव्ह । २४ मार्च २०२३। जळगाव जिल्ह्यात मार्च महिन्याच्या पहिल्या आठ्वड्यापासून अवकाळी पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यात आता गेल्या तीन दिवसांपासून ...

एकनाथ खडसेंनी विधान परिषदेत मांडली कापूस उत्पादक शेतकर्‍यांची व्यथा, म्हणाले…

जळगाव : अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दुसरीकडे कापसाला भाव नसल्याने अजूनही मोठ्या प्रमाणात कापूस शेतकर्‍यांच्या घरातच पडून आहे. याच मुद्यावर ...

अवकाळीच्या नुकसानीवरुन विधानसभेत अजित पवार आक्रमक

मुंबई : जी गारपीट झाली त्याने शेतीचे, फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी आडवा झाला आहे. मात्र संपामुळे पंचनामे करायला कोण नाही. त्यामुळे अध्यक्ष ...

पुढच्या आठवड्यात ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस; हवामान खात्याचा इशारा

तरुण भारत लाईव्ह ।१३ मार्च २०२३। राज्यात अवकाळी पावसाला सुरुवात झाली असून पुढच्या आठवड्यात देखील महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. ...

जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाने २५१ गावे बाधीत, पुन्हा ‘संकट’ उभे!

जळगाव : गेल्या पाच ते सात मार्च दरम्यान अवकाळी पावसाने तडाखा दिल्याने अनेक पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामध्ये जिल्ह्यात एकूण २५१ गावे बाधीत ...