कृत्रिम पाऊस

मुंबईत होऊ शकतो कृत्रिम पाऊस, प्रदूषणामुळे मुख्यमंत्री शिंदेंची वाढली चिंता

देशातील अनेक शहरांमध्ये प्रदूषणाची पातळी खूपच खराब होत आहे. दिल्ली आणि मुंबईतील लोकांसाठी प्रदूषण हे त्रासाचे कारण बनले आहे. त्यामुळे वाढते प्रदूषण आणि स्वच्छतेबाबत ...

पावसाळा आता ४५ दिवसच, हतनूरमध्ये ४६ टक्के जलसाठा; काय आहे नियोजन?

भुसावळ : पावसाने ओढ दिल्यानंतर शेतकऱ्यांची चिंता वाढली असून दुसरीकडे हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाने दडी मारल्यानंतर सोमवारी दुपारी १२ वाजता धरणाचे चार दरवाजातून ...