जनता दरबार
नक्षलवाद्यांनी केली जनता दरबार लावून दोघाभाऊंची हत्या, गावात भीतीचे वातावरण
—
छत्तीसगडमधील विजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी दोन भावांची निर्घृण हत्या केली. जनता दरबारात दोन्ही तरुणांची गळा आवळून हत्या करण्यात आली. घटनेनंतर दोघांचेही मृतदेह नक्षलवाद्यांनी गावात फेकून ...