शेतकरी

अवकाळी पावसामुळे वीज कोसळून शेतकरी जागीच ठार तर महिला गंभीर

तरुण भारत लाईव्ह न्युज धुळे : तालुक्यातील जुनवणे येथे शेतात काम करीत असलेल्या शेतकर्‍याच्या अंगावर वीज कोसळल्याने शेतकर्‍याचा मृत्यू ओढवला तर महिला गंभीर जखमी ...

अयोध्येत मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा

अयोध्या : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच अयोध्या दौरा असल्याने या दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान ...

जळगावच्या ‘या’ तालुक्याला अवकाळीचा फटका

जळगाव : हवामान विभागाने राज्यात ७ ते ८ एप्रिल दरम्यान अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. त्याच वेळेनुसार अवकाळी पावसाने राज्यातील काही भागात हजेरी लावली. ...

पीक स्पर्धेत जळगावच्या शेतकऱ्यांची आघाडी

जळगाव : कृषी विभागामार्फत राज्यांतर्गत पीक स्पर्धा रब्बी हंगाम २०२१ मध्ये घेण्यात आली होती. या स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांची राज्यस्तरावर, तर पाच शेतकऱ्यांची ...

कर्जाचा डोंगर : जमीनही विकली, तरी.. वडलीतील दाम्पत्यानं मुलासह संपवलं जीवन

जळगाव : कर्जाचा डोंगर वाढत गेल्यानंतर 25 एकर शेतजमीन विकण्याची वेळ आली मात्र त्यानंतरही कर्ज कायम राहिल्याने त्यातून आलेल्या नैराश्याने खचलेल्या दाम्पत्यासह मुलाने विषारी ...

‘आता सततचा पाऊस पडल्यास..’ : शिंदे सरकारचा मोठा निर्णय, वाचा सविस्तर

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज बुधवार रोजी पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र ...

शासनाची ही याेजना प्रत्येक शेतकऱ्याला माहिती असायलाच हवी…

तरुण भारत लाईव्ह : कृषी विभागाची एक महत्वपूर्ण योजना म्हणजे कृषी यांत्रिकीकरण योजना होय. कृषीविषयक यांत्रिकीकरणाची मदत ही या योजनेच्या माध्यमातून दिली जाते. या ...

धक्कादायक! कांदा विक्रीसाठी जाताना अपघात; शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

तरुण भारत लाईव्ह । २९ मार्च २०२३। कांदा विक्रीसाठी बाजारात घेवून जात असताना भीषण अपघातात शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. नाशिकच्या ...

अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी शासनाची भन्नाट योजना, काय आहे?

तरुण भारत लाईव्ह । जळगाव : राज्यात अल्प व अत्यल्प भूधारकांची संख्या अधिक असल्याने त्यांना संघटित करून शेतकऱ्यांचे गट व कंपन्या स्थापन करणे, गट ...

नंदुरबार जिल्ह्यातील 5 हजार 755 शेतकरी ‘कर्जमुक्ती’

मुंबई : राज्य शासनाच्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती प्रोत्साहनपर योजनेत अल्पमुदतीच्या पीककर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यातील 5 हजार 755 शेतकऱ्यांना 26 कोटी 19 ...