शेतकरी

नंदुरबार जिल्ह्यातील 5 हजार 755 शेतकरी ‘कर्जमुक्ती’

मुंबई : राज्य शासनाच्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती प्रोत्साहनपर योजनेत अल्पमुदतीच्या पीककर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यातील 5 हजार 755 शेतकऱ्यांना 26 कोटी 19 ...

नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प: शेतकरी गटानं सामुहिक शेतीची जोड देऊन घडविले परिवर्तन

महागाव : नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प (पोकरा) अंतर्गत बार्शी टाकळी तालुक्यात महागाव येथे शेतकऱ्यांनी शेतकरी उत्पादक गट स्थापन करुन त्यामाध्यमातून शेतीला शेतमाल प्रक्रिया उद्योगाची ...

शेततळे मिळवा मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेतून

तरुण भारत लाईव्ह : पर्जन्यधारित शेतीसाठी पाणलोटावर आधारित जलसंधारणाच्या उपाययोजनांव्दारे पाण्याची उपलब्धता वाढवून शेतकऱ्यांचे उत्पादन व उत्पन्नात वाढ करण्यासाठी मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना ...

प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या सुलभतेचे हे आहेत सहा टप्पे

शेतकऱ्यांना पिकांची नुकसान भरपाई आणि नफा मिळावा, या दृष्टीने कमी प्रीमियममध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरु करण्यात आली आहे. या विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीसाठी अल्प प्रीमियमवर विमा संरक्षण दिले जाते. या योजनेच्या सुलभ अंमलबजावणीसाठी सहा टप्पे (पायऱ्या) निश्चित करण्यात आल्या असून यासंबंधी माहितीपर लेख…

अवकाळीच्या नुकसानीवरुन विधानसभेत अजित पवार आक्रमक

मुंबई : जी गारपीट झाली त्याने शेतीचे, फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी आडवा झाला आहे. मात्र संपामुळे पंचनामे करायला कोण नाही. त्यामुळे अध्यक्ष ...

अवकाळी पासवामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, अखेर कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा

मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपुर्वी विविध भागात झालेल्या अवकाळी पावसामुळं आणि गारपीटीमुळं मोठ्या प्रमाणावर शेतीचं नुकसानं झालं आहे. यावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं होतं. ...

वादळाने प्रगतीशील तरुण शेतकऱ्यांचा मृत्यू !

  तरुण भारत लाईव्ह न्युज : निंभोरा ता. अमळनेर  बुधवारी १५ मार्च रोजी संध्याकाळी अचानक जोरदार वादळ सुटल्याने येथील तरुण शेतकरी सागर संजय धनगर ...

नंदुरबारच्या शेतकऱ्याची अद्रकाची शेती दोन एकरावर, उत्पन्न मिळाले १० लाखांवर!

नंदुरबार : अवकाळी पाऊस, निसर्गाची अनिश्चितता, नापिकी, वातावरणातील बदल यामुळे पारंपरिक शेती अडचणीत आल्याचे चित्र एकीकडे असताना महाराष्ट्रातल्या नंदुरबारसारख्या दुर्गम भागातील शेतकरी नव्या वाटांवर ...

शेतकऱ्यांनो..! लक्ष द्या, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान ; ‘हे’ आहे कृषी विभागाचे आवाहन

जळगाव : भारतीय हवामान खाते, कृषि हवामान प्रभाग, पुणे यांचेमार्फत राज्यात 14 ते 18 मार्च, 2023 या कालावधीत तुरळक ठिकाणी मेघगर्जना, वीजांचा कडकडाट, गारपिट ...

पुढच्या आठवड्यात ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस; हवामान खात्याचा इशारा

तरुण भारत लाईव्ह ।१३ मार्च २०२३। राज्यात अवकाळी पावसाला सुरुवात झाली असून पुढच्या आठवड्यात देखील महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. ...