शेतकरी

बळीराजा तुझ्यासाठी..!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारला एक वर्ष पूर्ण होत असताना आषाढी एकादशी निमित्ताने त्यांनी पांडुरंगाचरणी नतमस्तक होत राज्यातील शेतकऱ्यांसह सर्व घटकांना सुखी, समृद्धी ...

केसीआर म्हणाले, महाराष्ट्रातील राजकीय पक्षांनी आमची एवढी धास्ती का घेतलीय?

पंढरपूर : तेलंगानाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी आज पंढरपुरात विठुरायाचे दर्शन घेतले. त्यानंतर सरकोली येथे झालेल्या शेतकरी मेळाव्या त्यांनी भाजपा, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना ...

जळगाव जिल्ह्यातील 62859 शेतक-यांना मिळणार नुकसान भरपाई, सरकारकडून निधी वितरित होणार

जळगाव । गेल्या वर्षी सन २०२२ मधील पावसाळी हंगामात अतिवृष्टीच्या निकषाबाहेरील पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीकरिता सुमारे 15 लाख 57 हजार 971 हेक्टर बाधित क्षेत्रातील ...

जळगावसह या जिल्ह्यांना पावसाचा अंदाज ; पण…

जळगाव । बिपरजॉय चक्रीवादळामुळे राज्यातील वातावरणात बदल पाहायला मिळतोय. काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी उकाडा वाढला आहे. दरम्यान, महाराष्ट्रात मान्सून दाखल होऊनही अनेक दिवस ...

शेतकऱ्यांना मुबलक वीज पुरवठा व्हावा यासाठी सरकार राबविणार हे धोरण ; काय आहे पहा..

मुंबई : राज्यातील वीजेची वाढती मागणी आणि शेतकऱ्यांना मुबलक वीज पुरवठा करता यावा, यासाठी राज्य सरकारने सौर ऊर्जा प्रकल्प राबविण्याचे धोरण तयार केले. संबंधित ...

शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार! महाराष्ट्रात 48 तासांत दाखल होणार मान्सून

पुणे । यंदा एका आठवड्याच्या प्रतीक्षेनंतर मान्सून केरळात दाखल झाला असून त्याचा पुढील प्रवास सुरु आहे. दरम्यान, महाराष्ट्र्रात मान्सून कधी दाखल होईल याची शेतकरी ...

कृषी विभागाची भूमिका योग्यच !

वेध – गिरीश शेरेकर crop insurance वेळी-अवेळी होणा-या वातावरण बदलाचे पिकांवर वाईट परिणाम होऊन संपूर्ण पीकच शेतक-यांच्या हातातून जाण्याच्या घटना सातत्याने घडत होत्या. अशा ...

कांदा पिकाला मिळणार अनुदान; शेती मातीचा होणार सन्मान

तरुण भारत लाईव्ह । नंदुरबार : राज्यात साधारण 136.68 लाख मे.टन कांद्याचे उत्पादन खरीप व रब्बी हंगामामध्ये घेण्यात येते. बहुतांश शेतकऱ्यांकडे कांदा साठविण्यासाठी वैज्ञानिक ...

जळगावच्या शेतकऱ्यानं वाजत गाजत केली कापसाची लागवड

जळगाव : कापसाचे भाव प्रचंड खालावल्याने यावर्षी कापसाच्या लागवडीचे प्रमाण कमी होईल, असे भाकीत केले जात असताना दुसखेडा येथील शेतकऱ्याने मात्र शेतात वाजंत्री नेऊन ...

आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळणार 12 हजार रुपये, मंत्रिमंडळाची घोषणा

मुंबई : महाराष्ट्र सरकारने मंगळवारी राज्यातील शेतकऱ्यांसाठी दोन मोठ्या घोषणा केल्या. नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. आता ...