BCCI decision

बीसीसीआयचा मोठा निर्णय, टीम इंडिया खेळणार नाही ‘आशिया कप’

BCCI : आशिया कपमध्ये टीम इंडियाच्या सहभागाबाबत बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. भारत-पाक तणावामुळे सध्या तरी या बहु-राष्ट्रीय स्पर्धेतून माघार घेतल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे. ...