Collector Ayush Prasad
Jalgaon News : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे मतदारांना आवाहन, वाचा काय म्हणालेय ?
जळगाव : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर मतदानाची टक्केवारी वाढावी या दृष्टीने जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदार संघातील जास्तीत जास्त नागरिकांनी आपला मतदानाचा अमूल्य ...
पोषक वातावरणात होळी, धुलिवंदन सण साजरी करा; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
जळगाव : जिल्हयात होळी, धुलिवंदन हे सण दरवर्षी मोठया उत्सवात साजरे केले जातात. सण साजरी करतांना कायद्याचे, नियमांचे उल्लघंन होणार नाही याची दक्षता घेण्यात ...
Jalgaon News : जिल्ह्यात गारपीटीमुळे पीकांचे नुकसान; जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी
जळगाव : जिल्ह्यात सोमवारी रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे रब्बी हंगाम देखील हातातून निघून जाण्याची ...
पारोळ्यात नुकसानग्रस्त भागाची जिल्हाधीकाऱ्यांकडून पाहणी
पारोळा : तालुक्यात सोमवारी रात्री झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. मोंढाळे प्र.अ.,हिवरखेडे येथे शेतशिवारात जावून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद ...
Jalgaon : जळगावात 28 पासून पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन ः आयुष प्रसाद
Jalgaon : महाराष्ट्र तसेच खान्देश संस्कृतीचा सुरेख संगम असलेल्या पाच दिवशीय महासंस्कृती महोत्सवाचे 28 फेब्रुवारी ते 3 मार्चपर्यंत सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, ...
Jalgaon News : जिल्हा वार्षिक नियोजनमधून स्पीलचे कामं पूर्ण करण्याची ‘या’ तारखेपर्यंत मुदत !
जळगाव : जिल्हा वार्षिक नियोजन मधून सन 2022 – 23 मध्ये दिलेल्या मान्यताचे स्पीलचे काम करायचे असेल तर त्याच्यासाठी 31 मार्चची मुदत असेल. त्यानंतर ...
केळी पीक विमा ! अपील पात्र प्रस्तावावर कार्यवाही करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश
जळगाव : जिल्ह्यातील केळीच्या पीक विम्या बाबत ज्यांचे प्रकरण नामंजूर झालेले आहेत. त्याबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाने गंभीर दाखल घेतली असून ...
Ram Mandir Pranpratistha : जळगाव जिल्ह्यात कत्तलखाने-मास विक्री बंद करण्याची मागणी !
धरणगाव : अयोध्यात २२ जानेवारीला प्रभु श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व कत्तलखाने व मास विक्री बंद करण्यात यावी, अश्या मागणीचे ...
जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाढीव कृषी कर्ज पुरवठा करण्याची शिफारस
जळगाव : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील बॅकांच्या तांत्रिक समितीने जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी कर्जासाठी मोठ्या प्रमाणावर वित्तपुरवठा करण्याची शिफारस केली आहे. समितीने बाजरी, ...
साहित्य संमेलनासाठी प्रशासन अलर्टमोडवर; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा
अमळनेर : ९७ वे मराठी साहित्य संमेलन २, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी अमळनेर (जि.जळगाव) येथील पू.साने गुरुजी साहित्य नगरी, प्रताप महाविद्यालयात होत ...