Crop Insurance Scheme

Jalgaon News : शेतकऱ्यांनो, ही नोंदणी केलीय का? 25 एप्रिलपर्यंत करता येणार

जळगाव : केंद्र व राज्य शासनाकडून हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांचे अर्ज गेल्या वर्षी भरण्यात आले होते. मात्र, फळपीक विमा योजनेचा लाभ घेणाऱ्या ...

मोठी बातमी! जळगाव जिल्ह्यातील हजारो शेतकरी ‘या’ योजनेतून बाद होण्याची शक्यता, काय आहे कारण?

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील तब्बल ६ हजार ७७९ शेतकरी पीकविमा योजनेतून बाद होण्याची शक्यता आहे. पीकविमा काढलेल्या शेतकऱ्यांनी शेतात केळी लागवड केली आहे की ...