Devendra Fadnavis

उद्धवजी फोटोग्राफर आहेत मी सामान्य माणूस; असं का म्हणाले देवेंद्र फडणवीस?

मुंबई : उद्धव ठाकरे ज्या गोष्टी कॅमेरातून टिपतात, त्या गोष्टी आम्ही टप्प्यात आल्यावर टिपतो. असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. ...

मोठी बातमी! आता कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीचा पाच लाखापर्यंतचा इलाज होणार मोफत

मुंबई : प्रत्येक कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला पाच लाखापर्यंतचा इलाज आता आपण मोफत करणार आहोत, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे. भंडारा येथे शासन आपल्या दारी ...

देवेंद्र फडणवीसांचं चोख प्रत्त्युत्तर, काय म्हणाले होते संजय राऊत?

मुंबई : संजय राऊत यांची विकृत मानसिकता झळकतेय. ते किती डिसपरेट झालेत, हे त्यातून लक्षात येतंय. चंद्रशेखर बावनकुळे पूर्ण परिवारासह त्या हॉटेलमध्ये थांबले होते. असं ...

महाराष्ट्र सरकार मराठ्यांना आरक्षण देणार का?

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेली 40 दिवसांची मुदत संपली असून, जरांगे पुन्हा एकदा उपोषणावर बसले आहेत. त्यामुळे त्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत गावागावात ...

मराठा आरक्षणावरून महाराष्ट्रातील राजकारण तापले; काय घडतंय?

मराठा आरक्षणाच्या मागणीवरून महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा नेते मनोज जरंगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ...

मराठा आरक्षण! मुख्यमंत्री शिंदेनी यापूर्वीच स्पष्टपणे… नक्की काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

न्यायालय व संविधानाशी संबंधित मुद्यांवर घाईघाईत निर्णय घेता येत नाही. मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकार गंभीर आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सरकार सोडवणारच, न्यायालयात टिकणारे ...

ललित पाटील प्रकरण! फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट

कंत्राटी भरतीच्या मुद्द्यावर विरोधकांकडून सरकारवर सतत ताशेरे ओढण्याचे काम सुरू होते. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांचीच पोलखोल केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या ...

देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा, वाचा काय म्हणाले आहे?

राज्यात प्रचंड वादग्रस्त ठरलेला कंत्राटी भरतीचा जीआर रद्द करण्याचा मोठा निर्णय उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केला आहे. राज्यात कंत्राटी भरतीचं 100 टक्के पाप हे काँग्रेस, ...

‘ही’ मंडळी कुठेही जाणार नाहीत… नक्की काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

”महाराष्ट्र सरकारचे मुख्य लक्ष ड्रग्ज तस्करी संपुष्टात आणणे असून त्यावर सर्वांनी कठोर कारवाई करावी, असे आदेश मी दिले होते. गुन्हे नियंत्रण परिषदेतही मी याबाबत ...

“राहूल गांधींनाही आता ओबीसींची आठवण यायला लागली”

काँग्रेसने आता मोहब्बत की दुकान उघडली आहे. पण मला एक कळत नाही की प्रेम दुकानात कधीपासून मिळायला लागलं? असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ...