education report
राज्याची शैक्षणिक गुणवत्ता खालावली; वाचा हा धक्कादायक रिपोर्ट
मुंबई : कोरोना काळानंतर राज्यातील ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांची शैक्षणिक स्थिती खालावली आहे. पाचवीतील साधारण ८० टक्के विद्यार्थ्यांना दोन अंकी संख्येची वजाबाकी आली नाही ...