India

भारतीयांना मिळणार तैवानमध्ये नोकऱ्या, किमान पगार 68000, कधीपासून?

भारतातील लोकांना लवकरच तैवानमध्ये सहज नोकऱ्या मिळतील. कारण भारत सरकार पुढील महिन्यात या संदर्भात तैवानशी करार करू शकते. या करारामुळे भारतीय कामगारांसाठी तैवानमध्ये स्थलांतराची ...

जयशंकर यांनी कॅनडाला पुन्हा फटकारले, म्हणाले “काही ठोस पुरावे…”

भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पुन्हा एकदा कॅनडाला फटकारले आहे. न्यूयॉर्कमधील यूएनजीएमधील भाषणानंतर परराष्ट्र व्यवहारावरील चर्चेदरम्यान जयशंकर यांनी कॅनडावर जोरदार हल्ला चढवला. पंतप्रधान ...

ODI World Cup 2023: विश्वचषकापूर्वीच सुरू झाले युद्ध, वाचा काय घडलं?

भारतात क्रिकेट विश्वचषक सुरू होणार असून या स्पर्धेतील पहिला सामना ५ ऑक्टोबर रोजी होणार आहे. आश्चर्याची बाब म्हणजे पाकिस्तान क्रिकेट संघाला वर्ल्ड कपमध्ये सहभागी ...

डॉमिनिका देशाने संयुक्त राष्ट्राच्या व्यासपीठावरून मानले भारताचे आभार, काय आहे कारण?

मुंबई : कोरोना महामारीच्या काळात जेव्हा जगातील प्रगत देश आपापल्या लोकांना वाचवण्यात व्यस्त होते, तेव्हा भारत सरकारने विकसनशील आणि गरीब देशांना कोरोनाची लस दिली होती. ...

महिंद्रानंतर आता जिंदालने दिला कॅनडाला दणका, वाचा काय घडलं?

भारत-कॅनडा वाद कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच आहे. खलिस्तानवरून सुरू झालेल्या वादाचा परिणाम आता दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेवर होऊ लागला आहे. मात्र, भारताशी पंगा घेणे कॅनडाला ...

मोठी बातमी! भारताला मोठा झटका, वाचा काय घडलं?

परदेशी संपत्तीच्या बाबतीत भारताला सलग दुसऱ्या आठवड्यात मोठा झटका बसला आहे. 15 सप्टेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात देशाच्या परकीय चलनाच्या साठ्यात सुमारे 7200 कोटी रुपयांची ...

भारतीय संघातील हे खेळाडू पडणार कांगारूवर भारी

By team

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना हा मोहालीत होणार आहे.मोहालीच्या IS वृंदा क्रिकेट स्टेडियमवर तब्बल 4 वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळवला जाणार आहे.भारत ...

भारत-कॅनडामधील संबंध बिघडल्यास कोणाचे किती नुकसान होणार? वाचा..

नवी दिल्ली । सध्या खलिस्तानी दहशतवाद्याच्या हत्येवरून भारत आणि कॅनडा यांच्यात तणाव वाढला असून कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. दुसरीकडे दोन्ही देशांमधील बिघडलेल्या संबंधांचा ...

मोठी बातमी! भारताचा कॅनडाला आणखी एक धक्का

नवी दिल्ली : भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने कॅनडाला चांगलच सुनावलं आहे. परराष्ट्र मंत्रालय म्हणाले की, “कॅनडाने भारतावर केलेले आरोप राजकीय हेतूने प्रेरित आहे. खलिस्तान समर्थक दहशतवादी ...

मोठी बातमी! कॅनडावर भारताने उचलले मोठे पाऊल

भारत आणि कॅनडा यांच्यातील तणाव सातत्याने वाढत आहे. आता एक मोठे पाऊल उचलत भारताने सध्या कॅनडाच्या नागरिकांना व्हिसा देण्यावर बंदी घातली आहे. पुढील सूचना ...