Jalgaon Shivsena UBT

शिवसेना उबाठा गटाच्या पदाधिकाऱ्यांनी गाठले जिल्हाधिकारी कार्यालय, केली ‘ही ‘ मागणी

जळगाव : अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे त्वरित पंचनामा करण्यात यावा यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी शिवसेना उबाठा च्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना ...