Jammu and Kashmir
Anantnag : लष्कर घेताय हौतात्म्याचा बदला, ड्रोनमधून पळताना दिसले दहशतवादी, तीन ठार
जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये जवानांच्या हौतात्म्याचा बदला घेण्यासाठी लष्कराने दहशतवाद्यांचा खात्मा करण्याची मोहीम सुरू केली आहे. लष्कराने गेल्या शनिवारपासून बारामुल्ला येथील जंगलाला वेढा घालून दहशतवाद्यांचा खात्मा ...
भारतीय सैन्याने घेतला बदला; कश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा
मुंबई : जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन सुरू आहे. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात भारतीय सैन्याचे तीन वरिष्ठ अधिकारी शहीद झाले. त्यानंतर, सुरक्षा दलांनानी गडोलच्या जंगलात दहशतवाद्यांची लपलेली ...
पुलवामा हल्ल्यामुळे जम्मू-कश्मीरमधून हटविले कलम ३७०!
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. कलम ३७० का हटविले? ...
..अन् न्यायालयाने झापले, काय आहे प्रकरण?
नवी दिल्ली : संवेदनशील प्रकरणांमध्ये जपून टीका केली पाहिजे. साधकबाधक विचार केल्यानंतरच अशा मुद्दय़ांवर विरोधी मते व्यक्त करावीत, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. वादग्रस्त ...
‘एनआयए’ने टाकले जम्मू-काश्मीरमध्ये छापे
नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) मंगळवारी दहशतवाद संबंधित एका प्रकरणात काश्मीरमधील अनेक ठिकाणी छापे टाकले. यावेळी एनआयएने जम्मू-काश्मीर पोलिस आणि सीआरपीएफच्या मदतीने ...
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेची फलनिष्पत्ती!
तरुण भारत लाईव्ह ।श्यामकांत जहागीरदार। काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या Bharat Jodo भारत जोडो यात्रेचा समारोप ३० जानेवारीला जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमधील शेर-ए-काश्मीर स्टेडियमवर झाला. ...