latest marathi
जीआरच्या फेऱ्यात अडकली नुकसान भरपाई, शासनाकडून शेतकऱ्यांवर अन्याय – राकाँ शरद पवार गट
—
जळगावः निवडणुकांआधी राज्य शासनाने काढलेला जीआर सत्ता येताच बदलल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्याला मिळणाऱ्या वाढीव भरपाईपासून वंचित रहावे लागत आहे. जीआर बदलल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले ...