maratha reservation
दगडफेक आणि जाळपोळ; आरोपींना पडणार महागात, होणार 11 कोटी वसूल
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनाला बीड जिल्ह्यात 30 ऑक्टोबर रोजी हिंसक वळण लागले. आमदार प्रकाश सोळुंके आणि संदीप क्षीरसागर यांचे घर पेटवून देण्यात ...
मराठा आरक्षणाची क्रेझ आता विद्यार्थांमध्येही, काय घडलं
मुंबई : इयत्ता बारावीच्या सहामाही परीक्षेतील राज्यशास्त्राचा पेपर सोडविताना बीबी दारफळ येथील विद्यार्थ्याने ‘एक मराठा कोटी मराठा’ अशी सुरुवात करत उत्तरपत्रिका सोडवली आहे. सोशल मिडीयावर ...
मराठा आरक्षण! मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश
मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राज्य सरकार सक्रिय झाल्याचं दिसत आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ...
“हीच होती का तुमची मराठा आरक्षणाची काळजी ?” नितेश राणे असं का म्हणाले?
राज्यात मराठा आरक्षणासाठी वातावरण तापलेलं आहे. अशास्थितीत उबाठा गटप्रमुख उद्धव ठाकरे कुटुंबासह दुपारी १ वाजता डेहराडूनला रवाना झाल्याची माहिती आमदार नितेश राणे यांनी ट्विटद्वारे ...
“मातोश्रीची मम्मी आरक्षणावर गप्प का ?” कुणी केला सवाल
उठसुठ तुम्ही मोदी आणि केंद्र सरकार यांच्याकडे बोट दाखवता, मग राहूल गांधी यांची भुमिका काय आहे? त्यांनी साध एक ट्विट तरी केल आहे का? ...
मराठा आंदोलनाच्या विरोधात गुणरत्न सदावर्तेंचं मोठं पाऊल
मुंबई : वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली असून याचिकेवर ८ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. मराठा आंदोलकांनी यापूर्वी सदावर्तेंच्या गाड्या फोडल्या ...
शिंदे-फडणवीस यांच्याबाबतीत भिडे गुरुजींचे मोठं विधान, म्हणाले…
मुंबई : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू असून या उपोषणाला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थापकचे प्रमुख भिडे गुरुजी यांनी ...
मराठा आरक्षण! हिंसक वळण; आत्तापर्यंत किती जणांना अटक?
मराठा आरक्षणाचा प्रश्न सध्या चांगलाच तापला असून शांततेत सुरु असलेल्या या आंदोलनाने आता हिंसक वळण घेतले आहे. दोन दिवसांपुर्वी आंदोलकांकडून राजकीय नेत्यांच्या घरावर हल्ले ...
सरकारी शिष्टमंडळ मनोज जरांगेंना भेटणार; ‘या’ ३ मंत्र्यांवर जबाबदारी
मुंबई : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात परिस्थितीत दिवसेंदिवस चिघळत चालली आहे. जरांगे पाटील यांनी उपोषण सोडावे अशी मागणी सर्वपक्षीय बैठकीत नेत्यांनी केली. त्यानंतर आज ...
तोडगा निघणार? सरकारचे शिष्टमंडळ आज उपोषणास्थळी
राज्य सरकारचे शिष्टमंडळ आज गुरुवारी अंतरवाली सराटीत येणार आहे. त्यांच्याशी शेवटची चर्चा होणार आहे. या शिष्ठमंडळाला कोणीही आडवे येणार नाही, असा शब्द दिल्याचे उपोषणकर्ते ...