Meteorological Department

Monsoon Update: वेळेआधीच धडकणार मान्सून! हवामान खात्याने सांगितली तारीख, यंदा जास्त पाऊस

Monsoon Update: भारतीय हवामानाबाबत एक मोठी अपडेट आली आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, यावेळी मान्सून केरळच्या किनाऱ्यावर वेळेच्या पाच दिवस आधी धडकू शकतो. यावेळी ...

Cold Wave In Jalgaon : सावधान ! जळगावसह ‘या’ चार जिल्ह्यात तीन दिवस थंडीची लाट

जळगाव । उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे जळगावसह राज्यात बोचरी, गुलाबी थंडी जाणवत आहे. दरम्यान, हवामान खात्याने जळगावसह चार जिल्ह्यात तीन दिवस थंडीच्या लाटेचा ...

‘फेंगल’ चक्रीवादळ तीव्र होण्याची शक्यता; जोरदार वारा आणि मुसळधार पावसाचा इशारा

‘फेंगल’ चक्रीवादळ पुढील २४ तासांत तीव्र होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. अर्थात 30 नोव्हेंबरपासून डोंगराळ भागात बर्फवृष्टी आणि पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ...

उष्णतेच्या लाटेबाबत हवामान खात्याने जारी केला अलर्ट, जाणून घ्या…

गेल्या दोन दिवसांपासून हवामानात बदल झाला असून, नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. अशातच, येत्या काही दिवसांत भीषण उष्मा असणार आहे. याबाबत हवामान खात्याने अलर्ट ...

बदलणार हवामान, कधी पडणार मुसळधार पाऊस ?

वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे हवामानात बदल होण्याची शक्यता हवामान खात्याने दिली आहे. त्यामुळे 13 मार्चला दिल्लीत पाऊस पडू शकतो. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार राजधानीसह संपूर्ण उत्तर भारतात ...

मोठी बातमी! मोसमी पावसाच्या परतीचे वेध; हवामान विभागाची घोषणा

पश्चिम राजस्थानातून 25 सप्टेंबरनंतर परतीचा मान्सून माघारी फिरण्यास परिस्थिती अनुकूल असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. दरम्यान, महाराष्ट्रात आज आणि उद्या चांगल्या पावसाचा अंदाज ...

Rain update : राज्यात पुन्हा वाढणार पावसाचा जोर; ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Rain Update : मागील आठवडाभरापासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने पुनरागमन केलं आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा दिलासा मिळाला असून बळीराजा सुखावला आहे. अशातच ...

राज्यात पुन्हा वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळणार

Rain Maharashtra :  राज्यात अवकाळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. अवकाळीमुळे शेतीपिकांचं मोठं नुकसान झाल्यानं  बळीराजा संकटात सापडला आहे. अवकाळीचं हे संकट कधी दूर ...

महाराष्ट्रात पुन्हा अवकाळीचा इशारा, शेतकरी चिंतेत

Maharashtra Rain : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने चांगलीच हजेरी लावली  आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. तर अनेकांचा संसार या वादळी पावसामुळं उघड्यावर पडला ...

महाराष्ट्राला पुन्हा अवकाळी पावसाचा बसणार फटका, हवामान विभागाने वर्तवला अंदाज

मुंबई : महाराष्ट्राला पुन्हा अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मध्य “महाराष्ट्र” महाराष्ट्र आणि मराठवाड्यात एप्रिलच्या शेवटाला पावसाचा हा ...