NCP
Lok Sabha Survey: लोकसभा निवडणुकीत राज्यात NDA की INDIA आघाडी, मैदान कोण मारणार?
Lok Sabha Survey : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी एनडीए (NDA) आणि इंडिया आघाडी (India Alliance) आतापासूनच तयारीला लागली आहे. नवीन वर्षात एप्रिल किंवा मे महिन्यात ...
MLA Disqualification : बंडखोर आमदारांना निर्णय येईपर्यंत त्यांना सभागृहात बंदी करा; मुंबई हायकोर्टात याचिका
MLA Disqualification : पैसा आणि सत्तेच्या हव्यासापायी आमदार मतदारांना गृहीत धरू लागलेत. त्यामुळे बंडखोर आमदारांना निर्णय येईपर्यंत त्यांना सभागृहात बंदी करा अशी मागणी करणारी ...
मोठी बातमी : अमरावतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न
अमरावती : बळीराजा विदर्भ संघटनेच्या या आंदोलकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाहनांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या मागणीसाठी संघटनेकडून लाँग मार्च काढण्यात ...
कृषी’च्या योजनांसाठी ३.५० लाख अर्ज!
राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांसाठी पुरेसा निधी उपलब्ध नसल्याने सद्य:स्थितीत साडेतीन लाख अर्ज प्रलंबित असल्याची माहिती कृषी विभागातील विश्वसनीय ...
राष्ट्रवादी कुणाची, EC मध्ये सुनावणी पूर्ण, जाणून घ्या कधी येईल निर्णय?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नाव आणि निवडणूक चिन्हावर आज केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी झाली. शुक्रवारी दोन्ही गटातील वादावादी पूर्ण झाली आहे. निवडणूक आयोगाने आता दोन्ही ...
विधिमंडळ हिवाळी अधिवेशन : दुसरा दिवस गाजणार; नवाब मलिकांवरुन खडाजंगी, तर शेतीच्या नुकसानाचा मुद्दा वादळी ठरणार
हिवाळी अधिवेशन सुरू असून आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. राष्ट्रवादी नेते नवाब मलिक सभागृहात सत्ताधारी बाकांवर बसले आणि आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या. नवाब मलिकांवर ...
“राष्ट्रवादी हा पक्ष एकच, कुठलीही फूट नाही” जयंत पाटलांच्या गुगलीने भुवया उंचावल्या!
नागपूर : “राष्ट्रवादीत कुठलीही फूट पडलेली नाही. आम्ही राष्ट्रवादी हा पक्ष एकच असल्याचे मानतो. त्यामुळे आमच्यात फूट पडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. निवडणूक आयोगातही आम्ही ...
देवाने किंवा अल्लाहने सांगितलेलं नाही की कितीही मुलं जन्माला घाला, अजित पवारांची स्पष्ट भुमिका
कर्जत : रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ‘निर्धार नवपर्वाचा, वैचारिक मंथन, घड्याळ तेच वेळ नवी’ या विचार ...
राज ठाकरे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर राज्यात जातीय द्वेष
ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर महाराष्ट्रात इतर जातींचा द्वेष निर्माण करण्याचे काम सुरु झाले. त्यानंतरच दुसऱ्या जातींबाबत द्वेष निर्माण करणे सुरु झाले आहे. प्रत्येकाला ...