rahul gandhi

Devendra Fadnavis : राहुल गांधींवर जनतेचा विश्वास; लोक… नक्की काय म्हणाले?

मुंबई : राहुल गांधी, इंडिया आघाडी यांच्यावर जनतेचा विश्वास नाही. हे लोक निवडणूक लढविण्यापूर्वीच आपआपसात लढत आहेत. आपली लढाई इंडिया आघाडीशी नसल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ...

परदेशात जावून राहुल गांधींची संघ व भाजपावर पुन्हा टीका; वाचा काय म्हणाले?

नवी दिल्ली : काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी सातत्याने भाजप, केंद्र सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावर टीका करताना दिसतात. यातच काँग्रेसने राहुल ...

खरा बहिष्कार राहुल गांधींचा करण्याची गरज; कुणी लगावला टोला

नवी दिल्ली : काँग्रेसप्रणित आघाडीने १४ पत्रकारांची यादी जारी करून त्यांच्या बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, खरा बहिष्कार राहुल गांधी यांचा करण्याची गरज असल्याचा ...

Anurag Thakur : …तरी राहुल गांधी, उद्धव ठाकरेंनी मौन बाळगले आहे, नेमकं काय म्हणाले?

नवी दिल्ली : सनातन धर्माचा अपमान करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा वेळी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे ...

संजय राऊत ठाकरेंना विसरले, काय घडलं?

मुंबई : राहुल गांधी हे देशातील निर्विवाद नेता आहेत. त्यांचं नेतृत्व आम्हा सर्वांना मान्य आहे. त्यांना देशभरातील लोकांचं समर्थन आहे. असं वक्तव्य खासदार संजय राऊतांनी ...

Video : ‘प्रेम दुकानात नव्हे हृदयात राहते’, द्वेषाच्या दुकानावर भाजपचा हल्ला

‘प्रेम ह्रदयात राहतं, दुकानात नाही’ भाजपने आज एक व्हिडिओ जारी केला आहे ज्यामध्ये अशा ओळींचा उल्लेख करण्यात आला आहे. काँग्रेसच्या परिवारवादाचे धोरण, त्यांनी केलेला ...

राहुल गांधींच्या लोकसभेतील भाषणातील 24 शब्दांना कात्री

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी बुधवारी मणिपूरबाबत (Manipur Violence) लोकसभेत बोलताना मोदी सरकारवर जोरदार टीका केली. मोदी सरकारनं मणिपूरमध्ये ...

Flying Kiss Controversy : राहुल गांधींना चित्रा वाघ यांचा सल्ला, वाचा काय म्हणाल्या आहे?

 मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी लोकसभेत अविश्वास प्रस्तावावरीव चर्चेदरम्यान भाषण केले. मात्र त्यांच्या भाषणानंतर वाद निर्माण झाला. तर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी ...

राहुल गांधींचे संसदेत ‘कमबॅक’; खासदारकी पुन्हा मिळाली

नवी दिल्ली : मोदी आडनाव बदनामी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी राहुल गांधी यांची दोन वर्षांची शिक्षा आणि शिक्षा रद्द केली. त्यामुळे त्यांचा संसदेच्या पुनर्स्थापनेचा ...

राहुल गांधी यांना दिलासा; ‘मोदी’ आडनाव खटल्यातील शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

नवी दिल्ली : मोदी आडनावाच्या बदनामीप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा झाली आणि त्यांची खासदारकी गेली आहे. तसेच पुढील सात वर्षे ...