rain

दोन दिवसांवर बैलपोळा; पण शेतकरी चिंतेत, काय आहे कारण?

दोन दिवसांवर बैलपोळ्याचा सण आला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची लगबग पाहायला मिळत आहे. बाजारपेठा रंगीबेरंगी साहित्यांनी सजल्या आहेत. मात्र, यावर्षीच्या बैलपोळा सणावर दुष्काळाचं सावट आहे. ...

राज्यात पावसाचा जोर वाढणार; हवामान खात्याचा अंदाज

तरुण भारत लाईव्ह । ७ सप्टेंबर २०२३। गेल्या काही दिवसांपासून पावसाने दांडी मारली होती पण आता आजपासून पुन्हा राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान ...

जळगावात चांगल्या पावसाचा अंदाज; हवामान विभागाचा इशारा

तरुण भारत लाईव्ह|५ सप्टेंबर २०२३| गेल्या काही दिवसांपासून पावसाने दांडी मारली आहे. जळगावकर उकाड्याने हैराण झाले आहेत. पाऊस कधी पडेल याची सगळेच वाट पाहत ...

आनंदाची बातमी! राज्याच्या ‘या’ भागांमध्ये मुसळधार पाऊस; हवामान विभागाचा अंदाज

तरुण भारत लाईव्ह । ३ सप्टेंबर २०२३। अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर राज्यात काळ मुसळधार पावसाने हजेरी लावली. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार सप्टेंबर महिन्याच्या सुरवातीपासून पावसाने राज्यातील ...

आनंदाची बातमी! राज्यात पाऊस पडणार, ‘या’ जिल्ह्याना यलो अलर्ट

तरुण भारत लाईव्ह । २ सप्टेंबर २०२३। देशात यावेळी मान्सून वर अल निनोचा प्रभाव दिसून येतोय. त्यामुळेच जून व ऑगस्ट महिन्यात पाऊस पडला नाही. जुलै ...

राज्यावर दुष्काळाचे ढग; काय आहेत हवामान विभागाचा अंदाज?

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. राज्याच्या अनेक भागांमध्ये अद्याप पावसाची प्रतीक्षा आहे. शेतीची कामे खोंळबली आहेत. अनेक भागांमध्ये दुबार पेरणीचे संकट ...

केव्हा पडणार पाऊस? हवामान विभागाने दिली महत्वाची अपडेट

पुणे : भारतीय हवामान विभागाकडून महत्वाची अपडेट समोर आली आहे. पुणे, सातारा, सांगली, रायगड, रत्नागिरी, अहमदनगर, बीड, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर आणि नांदेड यासह मध्य ...

पावसाळा आता ४५ दिवसच, हतनूरमध्ये ४६ टक्के जलसाठा; काय आहे नियोजन?

भुसावळ : पावसाने ओढ दिल्यानंतर शेतकऱ्यांची चिंता वाढली असून दुसरीकडे हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाने दडी मारल्यानंतर सोमवारी दुपारी १२ वाजता धरणाचे चार दरवाजातून ...

शेतकऱ्यांसमोर पिके जगवण्याचे मोठे आव्हान; मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले?

मुंबई : अमरावती जिल्ल्ह्यातील अप्पर वर्धा धरणग्रस्तांनी मोबदल्याची रक्कम न मिळाल्याने मंत्रालयात आंदोलन केले. १०३ दिवस उपोषण सुरु होते. आज आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी प्रकल्पग्रस्तांनी ...

मान्सून पावसाच्या परतीचा प्रवास निश्चित! राज्यात कधीपासून परतणार पाऊस?

पुणे । राज्यात जून महिन्यात ओढ दिलेल्या पावसाने जुलै महिन्यात चांगली हजेरी लावली. मात्र ऑगस्ट महिन्यात दीर्घ सुटी पावसाने घेतली आहे. पावसाने दडी मारल्यामुळे ...