Ranji Trophy

Umar Nazir Mir : रोहित शर्माच्या विकेटनंतर का सेलिब्रेशन केलं नाही, काय म्हणाला उमर नझीर मीर?

मुंबई : टी20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर टीम इंडियाच्या प्रदर्शनात आलेली मरगळ अद्यापही कायम असल्याचं दिसत आहे. कसोटी क्रिकेट आणि देशांतर्गत सामन्यांमध्ये अपयशी कामगिरीमुळे संघातील प्रमुख ...

Cricket । खुशखबर… आता ‘या’ वेगवान गोलंदाजाची जादू भारतीय चाहत्यांना पाहायला मिळणार !

Cricket । विश्वचषक २०२३ च्या अंतिम सामन्यापासून भारतीय चाहत्यांना मोहम्मद शमीच्या वेगवान गोलंदाजीची जादू पाहायला मिळालेली नाही. पण आता ही प्रतीक्षा संपणार आहे कारण ...

‘बीसीसीआय’ने घेतला ‘या’ खेळाडूंबाबत कठोर निर्णय; आता…

‘बीसीसीआय’ने टीम इंडियातून बाहेर असलेल्या खेळाडूंबाबत कठोर निर्णय घेतला आहे. भारतीय संघाबाहेर असलेल्या खेळाडूंना रणजी ट्रॉफीची पुढील फेरी खेळण्याच्या सक्त सूचना बोर्डाने दिल्या आहेत. ...