Uday Sawant

Maharashtra Politics : आगामी तीन महिन्यांत राजकीय समीकरणे बदलणार? ‘ऑपरेशन टायगर’वरून उदय सामंतांचा मोठा दावा!

मुंबई : मागील दोन वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी पाहायला मिळाल्या. पक्षांतर्गत बंडखोरी, नेत्यांची पक्षांतरं आणि आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले ...