Uddhav Thackeray

शिंदे गट आणि ठाकरे गटातील नेत्यांच्या आरोपाच्या फैरी अजूनही सुरूच; आता काय घडलं?

शिंदे गट आणि ठाकरे गटातील आरोप-प्रत्यारोप काही थांबता थांबायला तयार नाहीत. त्यामुळे शिवसेनेत झालेल्या बंडखोरीला वर्षे उलटूनही या दोन्ही गटातील नेत्यांच्या आरोपाच्या फैरी मात्र ...

महाविकास आघाडीची पुढची रणनीती काय? जयंत पाटलांनी सांगितली आतली बातमी

मुंबई : महाविकास आघाडीची आगामी काळातील नेमकी रणनीती काय आहे, याबाबत जयंत पाटील यांनी महत्त्वाची माहिती दिलीय. नुकतंच शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची ...

मोठी बातमी! विधानसभा अध्यक्षांचे दोन्ही गटाला ‘हे’ आदेश, वाचा काय आहे?

शिवसेनेच्या आमदार पात्रतेच्या सुनावणीला आजपासून सुरुवात होत आहे. शिवसेना शिंदे गटाच्या 40 आमदारांची आणि शिवसेना ठाकरे गटाच्या 14 आमदारांची सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसमोर ...

शिवसेना दोन्ही गटाचे आमदार विधानभवनात, काय होणार?

शिवसेनेच्या आमदार पात्रतेच्या सुनावणीला आजपासून सुरुवात होणार आहे. शिवसेना शिंदे गटाच्या 40 आमदारांची आणि शिवसेना ठाकरे गटाच्या 14 आमदारांची सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसमोर पार पडणार ...

‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम पाहून काहींना पोटदुखी; मुख्यमंत्री शिंदेनी कुणाला लगावला टोला?

जळगाव : शासन आपल्या दारी हा कार्यक्रम पाहून अनेक लोकांना पोटदुखी होत आहे. यावर उपाय म्हणून आम्ही लवकरच ‘डॉक्टर आपल्या दारी’ सुरू करणार आहोत. हा आमचा ...

Chitra Wagh : गणपतीसोबत त्यांचंही विसर्जन करायला हवं; कुणावर डागलं टीकास्त्र?

उद्धव ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जळगावात टीका केली होती. या टीकेवर भाजपच्या अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. अशातच ...

नितेश राणेंची ठाकरेंवर बोचरी टीका; म्हणाले “पुरुष आहे की, स्त्री…”

“वर्षानुवर्ष आमच्या मनामध्ये जो संशय होता, तो वाढत चालला आहे. त्यावर आता शिक्कामोर्तब होत चाललय. खरच उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे पुत्र आहेत का? की त्याला ...

बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना इशारा, काय म्हणाले?

मुंबई : उद्धव ठाकरे हे भाजपा नेत्यांवर करत असलेल्या टिकेमुळे भाजपा कार्यकर्ते त्यांचा संयम कधी सोडतील सांगता येत नाही, असा इशारा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ...

Anurag Thakur : …तरी राहुल गांधी, उद्धव ठाकरेंनी मौन बाळगले आहे, नेमकं काय म्हणाले?

नवी दिल्ली : सनातन धर्माचा अपमान करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा वेळी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे ...

पोलिसांनी यांनाच ताब्यात घेतलं पाहिजे, नेमकं म्हणाले गिरीश महाजन?

उद्धव ठाकरे यांच्याकडे फक्त दोन-चार लोक राहिले आहेत. तो विषय वेगळा आहे. देवेंद्रजींबद्दल उद्धव ठाकरे बोलत होते, तेव्हा त्यांची मला कीव येत होती. फस्ट्रेशन ...