संमिश्र

PM Kisan Yojana : तुम्हाला २० वा हप्ता मिळाला नाही का? सरकारने सांगितले कारण

PM Kisan Yojana : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ ऑगस्ट २०२५ रोजी वाराणसी येथून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेचा २० वा हप्ता जाहीर ...

नाभिक समाज महामंडळाच्या जिल्हाध्यक्षपदी किशोर वाघ, सचिन सोनवणे यांची निवड

जळगाव : बारा बलुतेदार समाजाचा विकास शासनाच्या उदासीनतेमुळे खुंटला आहे. सत्तेत येण्यापूर्वी त्यांनी केलेल्या घोषणा ह्या पोकळ ठरल्या आहेत, अशी खंत नाभिक महामंडळाचे राज्याध्यक्ष ...

शेतकरी त्रस्त : युरियासाठी कृषी केंद्रांवर सकाळपासून लांबच लांब रांग

चाळीसगाव  : गेल्या काही दिवसापासून पावसाने उघडीक  दिल्याने शेतकऱ्यांमध्ये शेतीच्या कामांना वेग आला आहे. यात निंदणी, खुरपणी व पिकाला खत देण्याच्या तयारीत आहेत. परंतु, तालुक्यातील ...

चिकाटीने व नियमित अभ्यास करा यश नक्की : तहसीलदार विजय बनसोडे

पाचोरा : चिकाटीने व नियमितपणे अभ्यास करा यश नक्की मिळेल असे प्रतिपादन पाचोरा तहसीलदार विजय बनसोडे यांनी केले. ते जिल्हा परिषद उर्दू कन्या शाळा ...

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी माध्यान्ह भोजनाचे टॅगिंग केले बंधनकारक

By team

जळगाव : शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, शाळांमध्ये मध्यान्ह भोजन ठरवून दिलेल्या प्रती प्रमाणे व मेनू अनुसारच दिले जाणे आवश्यक आहे. जळगाव, जिल्हा परिषदेच्या जळगाव जिल्ह्यातील ...

चला जळगावकरांनो, साजरा करूया आज ‘तरुण भारत’चा २८वा वर्धापन दिन

जळगाव : जनमानसाची कास धरून खान्देशात यशस्वी वाटचाल करणारा ‘जळगाव तरुण भारत’ आपला २८ वा वर्धापन दिन साजरा करीत आहे. आज रविवारी (दि. ३ ...

दोन राज्यांना जोडणारे रेल्वे स्थानक नवापूर !

डॉ. नितीनकुमार माळी नवापूर : देशभरात लोहमार्गाचे जाळे लहान-मोठ्या जंक्शन रेल्वेस्थानकांव्दारे विस्तारलेले असून, राज्यासह जिल्हा व तालुक्याच्या सीमारेषेच्या हद्दीत आहेत; परंतु पश्चिम रेल्वेमार्गावर एकमेव ...

राखी पाठविण्याचा डाक विभागाचा अनोखा उपक्रम, सर्वत्र होत आहे कौतुक

नंदुरबार : श्रावणात येणार व स्नेहाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सणाची बहीण व भाऊ दोघे आतुरतेने वाट पाहत असतात. हा स्नेहाचा धागा दोघांमधील नाते दृढ ...

तुम्हालाही आहे फॅटी लिव्हरची समस्या ? ‘या’ बिया खा आणि लिव्हरची काळजी घ्या!

Fatty liver seeds खराब जीवनशैली व खाण्याच्या सवयींचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर दिसून येतो. त्यामुळे, अनेकांना फॅटी लिव्हरची समस्याही भेडसावत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो ...

‘या’ दिवशी लागणार वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण, ४ तासांपेक्षा जास्त काळ

सूर्यग्रहण हे केवळ खगोलशास्त्रीय दृष्टिकोनातूनच नव्हे तर ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातूनही खूप महत्वाचे मानले जाते. सूर्यग्रहणाचा परिणाम सर्व राशींवर तसेच पर्यावरणावर पडतो. हा असा काळ आहे ...