संमिश्र
Women’s Asia Cup 2024 : टीम इंडियाने UAE चा केला पराभव, उपांत्य फेरीतील स्थान जवळपास निश्चित !
Women’s Asia Cup 2024 : भारत आणि UAE यांच्यात आज रविवारी रोजी सामना खेळला गेला. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने यूएईचा ७८ धावांनी पराभव ...
‘अग्निविरांना आरक्षण देऊ, गरज पडल्यास कायदा करू’, पुष्कर सिंह धामींची घोषणा
डेहराडून: उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी रविवारी अग्निवीरबाबत मोठी घोषणा केली. त्यांनी सांगितले की, राज्य सरकार आता उत्तराखंडमध्ये अग्निविरांना आरक्षण देणार आहे. एका ...
शिवरायांना अनोखी मानवंदना… भिंगाचा वापर न करता राईवर साकारली महाराजांची सूक्ष्म प्रतिकृती
पाचोरा : अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर प्रेम करणारे असंख्य मावळे देशातच नव्हे, जगभरात दिसून येतात. हे ...
आमदार किशोर पाटलांच्या प्रयत्नांना यश; मतदारसंघाच्या विकासासाठी इतक्या कोटींची मंजुरी
पाचोरा : पाचोरा – भडगाव मतदार संघातील विविध रस्त्यांचे अखेर भाग्य उजळले असून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सुमारे 43 किलोमीटर लांबीच्या दहा कॉंक्रिटीकरण रस्त्यांसाठी ...
कर्णधारपद गेले, मग घटस्फोट, आता संघाबाहेर होणार ? पांड्याला कशीही ‘ही’ टेस्ट पास करावीच लागेल
आयपीएल २०२४ च्या खराब कामगिरीनंतर फिटनेस आणि निर्णयक्षमता यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानंतरही अष्टपैलू हार्दिक पांड्या याने टी-२० विश्वचषकात शानदार कामगिरी केली. भारताच्या जेतेपदात त्याने ...
अजित पवार आल्यावर उभे राहिले शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी सांगितलं कारण
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भुकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शनिवारी झालेल्या बैठकीत अजित पवार सभेला पोहोचताच काका शरद पवार उभे राहिले. दरम्यान, याबाबत राज्याच्या ...
गुरुपौर्णिमेला कोणता नेता काय म्हणाला? पंतप्रधान मोदींनी देशवासियांना दिल्या शुभेच्छा
नवी दिल्ली : आज गुरुपौर्णिमा साजरी होत आहे. या दिवशी सर्व गुरूंची पूजा करण्याची परंपरा आहे. ज्ञानप्राप्तीनंतर गौतम बुद्धांनी या दिवशी पहिला उपदेश केला ...
Breaking News : तापी, पूर्णा नदीच्या काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा
जळगाव : मान्सून कालावधी सुरू असून पावसाचे प्रमाण कमी अधिक होत आहे. यातच विदर्भात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. यापार्श्वभूमीवर तापी व पूर्णा नदीच्या ...
UN मध्ये भारताने नाव न घेता दहशतवाद पसरवण्याच्या मुद्द्यावरून पाकिस्तानवर ताशेरे ओढले.
भारताने संयुक्त राष्ट्रात पुन्हा पाकिस्तानवर निशाणा साधला आहे. याशिवाय त्याचे नाव न घेता दहशतवाद पसरवल्याबद्दलही जोरदार टीका केली आहे. पाकिस्तानचे प्रतिनिधी बसून हे सर्व ...
‘अंधश्रद्धा आहे, पण श्रद्धा कधीच आंधळी नसते’ : संघप्रमुख मोहन भागवत
1857 नंतर इंग्रजांनी पद्धतशीरपणे देशवासीयांचा त्यांच्या परंपरा आणि पूर्वजांवरचा विश्वास कमी करण्याचा कट रचला, असा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी शनिवारी ...