संमिश्र
जवखेडा परिसरात अतिवृष्टीने थैमान; खासदार स्मिता वाघ यांनी केली पाहणी
अमळनेर : तालुक्यात जवखेडा , आंचलवाडी शिवारात परिसरात अतिवृष्टीने थैमान घातल्याने खासदार स्मिता वाघ यांनी प्रत्यक्ष गावात जाऊन नुकसानीची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांना धीर ...
ममतांच्या बंगालमध्ये शरिया कायद्याची अंमलबजावणी; ताजेमुलने महिलेला भर रस्त्यात दिली शिक्षा
कोलकाता : पश्चिम बंगालमधून हिंसाचाराचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान, टीएमसी (तृणमूल काँग्रेस) च्या गुंडांकडून भाजप कार्यकर्त्यांवर हिंसाचार झाल्याच्या ...
Sujata Saunik : राज्याच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक यांची वर्णी; १ जुलैला घेणार सूत्रे हाती
महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्य सचिव डॉ. नितीन करीर हे सेनानिवृत्त होत असून, मुख्य सचिवपदी आयएएस अधिकारी सुजाता सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुजाता ...
मुंबईसह बंगाल आणि झारखंडमध्येही बांगलादेशी घुसखोरांचे मतदान? राज्य निवडणूक आयोग चौकशी करणार
नवी दिल्ली : झारखंड आणि पश्चिम बंगालच्या सीमावर्ती भागात बेकायदेशीर घुसखोरांच्या माध्यमातून जास्त मतदान झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. असे समोर आले आहे की ...
अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर कट्टरपंथीयांचे कृत्य; जम्मूच्या रियासीमधील शिव मंदिरावर हल्ला
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात हिंदू मंदिराची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. कट्टरपंथी हल्लेखोरांनी शिव मंदिराची नासधूस केली आहे. शनिवार-रविवार च्या रात्री झालेल्या ...
Mobile Number Port : ७ दिवसांची प्रतीक्षा, उद्यापासून लागू होणार नवा नियम
जे वापरकर्ते त्यांचे मोबाईल नंबर पोर्ट करतात त्यांच्यासाठी ट्रायकडून नवीन नियम लागू केला जात आहे. हा नियम 1 जुलै 2024 पासून लागू होणार आहे. ...
Sunita Williams : सुनीता विल्यम्स यांच्या परतण्याबाबतची चिंता दूर; वाचा काय म्हणाले इस्रो प्रमुख ?
भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर अंतराळात अडकून पडले आहेत. ते 5 जून रोजी स्टारलाइनर स्पेसक्राफ्टाने अंतराळ स्थानकावर पोहचले होते ...
दोघे मित्र एकाच वेळी सर्वाच्च स्थानी : एक लष्कर तर दुसरा नौदल प्रमुखपदी होणार विराजमान
नवी दिल्ली: ३० जूनपासून भारतीय लष्करात मोठे बदल होणार आहेत. उपेंद्र द्विवेदी हे नवे लष्करप्रमुख असतील. यासह, भारतीय लष्कराच्या इतिहासात ही पहिलीच वेळ असेल ...
पंतप्रधान मोदींनी देशवासीयांसोबत ‘मन की बात मध्ये ‘; ‘या’ मुद्द्यांवर केली चर्चा
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून दि. ३० जून २०२३, रविवारी देशवासीयांना संबोधित केले. लोकसभा निवडणुकीत विक्रमी तिसऱ्यांदा ...