संमिश्र
पेपर लीक प्रकरणी केंद्र सरकारची कारवाई, NTA च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना लवकरच होणार शिक्षा
नवी दिल्ली : NEET, UGC-NET सारख्या स्पर्धात्मक परीक्षांच्या पेपर लीकच्या बाबतीत, नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) च्या उच्च अधिकाऱ्यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात आहे आणि लवकरच ...
दारु घोटाळा प्रकरण : अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर
नवी दिल्ली : दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टाने गुरुवारी दारु घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना नियमित जामीन मंजूर केला. न्यायालयाचे विशेष न्यायाधीश न्याय बिंदू यांनी ...
उरीमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, दोन दहशतवादी ठार
भारतीय लष्कर आणि संयुक्त सुरक्षा दलांनी शनिवारी उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील उरी येथील गोहलन भागात घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उरीजवळ दोन ...
पेपरफुटीचे धागेदोरे बिहारपर्यंत
केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला घेरण्याची विरोधकांची ‘इंडी’ आघाडी संधी शोधत असून, ‘नीट’च्या पेपरफुटीने त्यांना ती आयती मिळाली. मात्र, काँग्रेसी सरकारचे पापच एवढे आहे ...
मद्याच्या बाटलीत पाणी नमुने ; मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेवर कारवाई
जळगाव : जिल्हा परिषदेमार्फत पाणी नमुने गोळा करण्याकरिता उच्च प्रतीचा दर्जा असलेले बाटल्यांचे वितरण केले असूनही भूजल सर्वेक्षण विभागाच्या जिल्हा पाणी गुणवत्ता प्रयोगशाळेत मद्याच्या ...
एक महिला डोक्यावर दोन सिलिंडर घेऊन नाचू लागली, हे पाहून लोक झाले हैराण
सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी आजकाल लोक काय करतात? तुम्ही अनेकांना नाचताना पाहिलं असेल. पण तुम्ही कधी कुणाला डोक्यावर सिलेंडर घेऊन नाचताना पाहिले आहे का? ...
रामललाची प्राण प्रतिष्ठा करणारे पंडित लक्ष्मीकांत दीक्षित यांचे वाराणसीत निधन
अयोध्या येथील श्री राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचे मुख्य आचार्य पंडित लक्ष्मीकांत दीक्षित यांचे वाराणसीत निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. पंडित लक्ष्मीकांत दीक्षित ...
दिल्लीत इंडिया आघाडीवर पुन्हा ‘पाणी’! ‘आप’च्या उपोषणाविरोधात काँग्रेसने उघडली आघाडी
नवी दिल्ली : दिल्लीतील लोक पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी तळमळत आहेत. दुसरीकडे यावरून राजकारणही जोरात सुरू आहे. हरियाणाचे भाजप सरकार दिल्लीला पाण्याचा पूर्ण वाटा देत ...
काश्मीरमध्ये लवकरच उभारणार महाराष्ट्र सदन : बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण
मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या वतीने काश्मीरमध्ये लवकरच महाराष्ट्र सदन उभारण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे. त्यादृष्टीने काश्मीरमध्ये जमीन खरेदी करण्यासाठी ९ कोटी ३० ...
अबब… या नेत्याने बांधला ५०० कोटींचा पॅलेस!
मुंबई : राजकीय नेत्यांचा राजविलासी थाट हा नेहमीच चचेत ठरत असतो. यावर अनेकदा टीकाही होते. आता असाच एक वाद उफाळून आला आहे. एका माजी ...