संमिश्र
मुलीने गोमती नदीत मारली उडी , तिला वाचवण्यासाठी आलेला तरुणच..
उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे मंगळवारी रात्री 12 वर्षीय मुलीने पुलावरून गोमती नदीत उडी मारली. यानंतर एका मुलाने मुलीला ...
रामनगरीच्या सुरक्षेत होणार वाढ….अयोध्येची सुरक्षा एनएसजी कमांडो च्या हाती : ब्लॅक कॅट कमांडो तैनात
एनएसजी (नॅशनल सिक्युरिटी गार्ड) हब रामनगरीमध्ये बांधण्यात येणार आहे. दहशतवादाचा धोका आणि त्याचा सामना कसा करायचा याबाबत केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. अयोध्येत ...
चंद्राबाबू नायडू यांनी चौथ्यांदा घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ
तेलुगु देसम पार्टी (टीडीपी) प्रमुख एन चंद्राबाबू नायडू यांनी बुधवारी 12 जून रोजी चौथ्यांदा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. विजयवाडा येथील केसरपल्ली आयटी ...
खळबळजनक ! ६ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून हत्त्या; जामनेर तालुक्यातील घटना
जामनेर : मोलमजुरी करणाऱ्या दांपत्याच्या ६ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून हत्त्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना तालुक्यातील केकतनिंभोरा शिवारातील चिंचखेडा ...
‘२०२२ मध्ये बांबू लावणे गरजेचे होते नाहीतर…’ असं का म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?
शेतीपीक किमान आधारभूत किंमत निश्चितीसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेण्यात आली होती. यात मुख्यमंत्र्यांच्या विधानाने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या ...
अमोल मिटकरींच्या ट्वीटने खळबळ ; बीडच्या बप्पाचा दादांना फोन…
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी ‘बीडच्या बप्पाचा दादांना फोन’ असं ट्वीट केल्याने खळबळ माजली आहे. अमोल मिटकरी यांचा इशारा शरद पवार गटाचे नवनिर्वाचित ...
भाजपला सभापतीपदाचा उमेदवार सापडला ?कोण आहे ते जाणून घ्या
लोकसभा निवडणुका झाल्या. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले, सरकार स्थापन झाले, मंत्रिपदांची विभागणी झाली आणि आता लोकसभेचा अध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या ...
लोकसभेचा अध्यक्ष कोण होणार? भाजपासह टीडीपी, जेडीयू देखील इच्छुक
दिल्ली : लोकसभा अध्यक्षपदासाठी अनेकांची नावे चर्चेत आहेत, मात्र अध्यक्षपद स्वतःकडेच ठेवायचे की एनडीएच्या मित्रपक्षांकडे सोपवायचे याचा निर्णय पक्षाला घ्यायचा आहे. या निवडणुकीत टीडीपी ...
निवडणुकीपूर्वी जाहीर करण्यात आलेल्या मोफत योजनेचा … आता निकाल, १ कोटी घरांना मिळणार लाभ!
सूर्य घर मोफत वीज योजनेचे उद्दिष्ट देशातील प्रत्येक घरात प्रकाशमान करणे तसेच लोकांच्या खांद्यावरून आर्थिक भार कमी करणे हा आहे. या योजनेंतर्गत लोकांना ३०० ...