संमिश्र
विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसेची माघार,काय आहे कारण .
मुंबई – विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे. कोकण पदवीधर मतदारसंघात अभिजित पानसेंना उमेदवारी देऊन प्रचारालाही सुरुवात करणाऱ्या मनसेने निवडणुकीतून ...
दुर्दैवी ! जळगाव जिल्हयातील चार विद्यार्थ्यांचा रशियात मृत्यू; नेमकं काय घडलं ?
जळगाव : रशियात शिक्षणासाठी गेलेल्या जिल्ह्यातील चार विद्यार्थ्यांचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. चार विद्यार्थ्यांपैकी दोन विद्यार्थी हे अमळनेर येथील ...
सासरवाडीत रुबाब दाखविण्यासाठी चोरली कार, अपघात होताच फुटले बिंग
राजस्थानमध्ये चोरीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सासुरवाडीत आपला रुबाब दाखवण्यासाठी एक तरुण चोर बनला. तरुणाने एक कार चोरली, पण जेव्हा त्याचा अपघात झाला ...
CISF जवानान कंगना रणौतच्या कानशिलात लगावली ..! पहा काय आहे प्रकरण….
बॉलिवूड अभिनेत्री आणि आमदार कंगना रणौतला चंडीगढ विमानतळावर एका CISF जवाननं कथित कानशिलात लगावली आहे. या CISF जवानचं नाव कुलविंदर कौर असं आहे. तर ...
लाच भोवली : मंडळ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात, लाचखोरांमध्ये खळबळ
जळगाव : वडिलांचे व आत्या भावाचे नाव कमी करून आईचे नाव 7/12 उताऱ्यावर लावण्यासाठी ५ हजारांची लाच स्विकरतांना मंडळ अधिकाऱ्यास जळगाव एसीबीच्या पथकाने रंगेहाथ ...
नोकरीच्या आमिषाने कसं फसवतात? खोटी जॉब ऑफर कशी ओळखायची ? जाणून घ्या सविस्तर :
Fake Jobs Emails : सध्याच्या युगात नोकरी शोधणे खूप सोपे झाले असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. सध्या असा अनेक वेबसाईट्स उपलबध आहेत ज्या तुम्हाला ...
पराभवानंतर योगी ऍक्शन मोडवर… निकालानंतरच्या पहिल्या बैठकीत अधिकाऱ्यांना दिले हे आदेश
लखनौ: लोकसभा निवडणुकीच्या समाप्तीनंतर, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी सरकारच्या सर्व अतिरिक्त मुख्य सचिव / प्रधान सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी ...
जेडीयूने देखील भाजपला दिले नवे टेन्शन ; या मागण्या केल्या पुढे…
2014 नंतर पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळालेले नाही. अशा परिस्थितीत सरकार स्थापनेसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) मध्ये समाविष्ट असलेल्या पक्षांवर भाजपचे अवलंबित्व वाढले ...
ईपीएफओच्या नियमात बदल झाले आहेत , जाणून घ्या काय आहे बदल
तुम्ही ईपीएफ खातेधारक असल्यास, ईपीएफओ ने पीएफ खात्याच्या नियमांमध्ये अलीकडे केलेले बदल जाणून घेणे किंवा समजून घेणे महत्त्वाचे आहे. या बदलांमध्ये ऑटो-सेटलमेंट, मल्टी-लोकेशन क्लेम ...
राजकोटमध्ये सोमवारी धर्म संमेलन ; ५ हजारांहून अधिक संतांचा असणार सहभाग
कर्णावती : सनातन संस्थान सेवा ट्रस्टच्या पुढाकाराने गोमातेला ‘राष्ट्रीय माता’ म्हणून घोषित करण्यासाठी राजकोटमध्ये ५००० हन अधिक संतांचा सहभाग असलेल्या धर्मसभेचे आयोजन ११ जून ...