संमिश्र
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पुढील चार दिवसात मान्सून केरळमध्ये, महाराष्ट्रात कधी पोहोचेल?
पुणे । राज्यासह देशातील काही भागात सूर्य आग ओकत असून तीव्र उष्णतेने नागरिक होरपळुन निघत आहे. असह्य करणाऱ्या उकाड्यातून दिलासा मिळण्यासाठी लोक मान्सूनच्या पावसाची ...
विरोधकांच्या शिव्यांनंतर ‘गाली-प्रूफ’ झालो असल्याची पंतप्रधान मोदी व्यक्त केली भावना
निवडणुकीतील पराभवामुळे विरोधी पक्ष इतका हताश झाला आहे की शिवीगाळ करणे हा त्याचा स्वभाव बनला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सांगितले आणि ...
पक्षाने किंवा उमेदवारांनी जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने भ्रष्ट व्यवहार मानण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
कोणत्याही राजकीय पक्षाने निवडणुकीच्या वेळी जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने, ज्यामध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आर्थिक मदत दिली जाते, हे उमेदवाराचे भ्रष्ट वर्तन मानले जाऊ शकत नाही. ...
पराभवानंतर दोघा भावंडांना नाही तर तुम्हाला दोषी धरले जाईंल : अमित शहा यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांना दिला इशारा
उत्तर प्रदेशातील कुशीनगर लोकसभा मतदारसंघात जाहीर सभेला संबोधित करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले की 4 जून रोजी एनडीएचा ...
जादा दराने कापूस बियाणे विक्री करणे भोवले ; पारोळा येथे एका विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
जळगाव : पारोळा तालुक्यातील बियाणे विक्रेता मे.गायत्री ऍग्रो एजन्सी, पारोळा यांनी में.तुलसी सिडस् या कापुस उतपादकाचे कापूस तुलसी १४४(कबड्डी) बियाणे जादा दराने विक्री करत ...
पंतप्रधान मोदींचा केजरीवालांवर निशाणा
लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या सातव्या टप्प्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला. मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचार आणि ...
कमी मतदानामुळे भाजपचे होणार नुकसान ? राजनाथ सिंह यांनी मांडली भूमिका
लोकसभा निवडणुकीसाठी 2024 च्या निवडणुका 6 टप्प्यात पूर्ण झाल्या आहेत. पण 2019 च्या तुलनेत मतदान कमी झाले आहे. एकूण मतांच्या संख्येत घट दिसून आली ...
माजी मुख्यमंत्री चन्नी यांचा जालंधरमध्ये सीएम केजरीवाल यांच्या रोड शोपूर्वी शाब्दिक हल्ला
लोकसभा निवडणुकीसाठी सहा टप्प्यात मतदान झाले आहे. 1 जून रोजी अंतिम टप्प्यातील मतदान होणार आहे. त्याआधीच निवडणुकीचा प्रचार जोरात आला आहे. शेवटच्या टप्प्यात मतदान ...
सपाने मुस्लिमांना आरक्षण देण्याची केली वकिली, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले हे असंवैधानिक
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाचे 6 टप्पे संपले आहेत. दरम्यान, सातव्या टप्प्यातील मतदानाची तयारी जोरात सुरू आहे. सातव्या टप्प्याचे मतदान १ जून रोजी होणार आहे. ...
दगडफेक करणाऱ्या दहशतवाद्यांना किंवा त्यांच्या कुटुंबीयांना अमित शहा यांनी दिला कडक इशारा
श्रीनगर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्मीरमधील दहशतवादाविरोधात कडक इशारा दिला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये कोणत्याही दहशतवादी किंवा दगडफेक करणाऱ्यांच्या कुटुंबीयांना सरकारी नोकऱ्या मिळणार नाहीत, ...