संमिश्र
मी माझ्या वडिलांना आता जाण्यास सांगितले…’ वडिलांच्या निधनाने हा सुपरस्टार जेव्हा तुटला तेव्हा त्याच्या शेवटच्या दिवसांची वेदनादायक कहाणी सांगितली.
बॉलिवूड अभिनेता मनोज बाजपेयीच्या भैया जी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात केली आहे. मनोज बाजपेयी यांची जबरदस्त स्टाइल चित्रपटात पाहायला मिळाली आहे. मनोज ...
तुम्हाला पण दमाचा त्रास होत असेल, तर वाचा ही बातमी
दमा हा फुफ्फुसाचा आजार आहे, जो दीर्घकाळ टिकतो. यामध्ये, श्वसनमार्गामध्ये सूज आणि आकुंचन होते. त्यामुळे श्वास घेण्यासारख्या समस्या उद्भवतात. हे कोणत्याही वयात होऊ शकते. ...
हार्दिक पांड्या आणि नतासा स्टॅनकोविक घटस्फोट घेणार नाहीत!
स्टार भारतीय क्रिकेटर आणि आयपीएल 2024 मधील मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या सध्या त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविचसोबत घटस्फोटाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. हार्दिकने 2020 मध्ये ...
पोस्ट ऑफिसच्या या खास योजनेत महिलांनी गुंतवणूक केल्यास मिळेल, मिळेल ‘इतका’ नफा
केंद्र सरकार महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी अनेक योजना राबवते. अशाच एका योजनेचे नाव आहे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना. ही योजना 2023 मध्ये सुरू करण्यात ...
जळगाव जिल्ह्यात एकच खळबळ; आठ दिवसांत आढळले 50 मृतदेह, काय आहेत कारण ?
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील विविध भागातून गेल्या आठ दिवसांत तब्बल ५० मृतदेह आढळले आहेत. त्यात ५० पैकी १६ मृतदेह हे जळगाव शहरात बेवारस स्थितीत ...
ईपीएफ पासबुकमधून आता शिल्लक तपासता येईल
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आपल्या करोडो सदस्यांसाठी वेळोवेळी विविध प्रकारच्या सुविधा देत असतो. आता ईपीएफ खातेदार घरी बसल्या काही सोप्या पायऱ्यांद्वारे ईपीएफमधून पैसे काढण्याचा ...
कोटक महिंद्रा बँकेने खात्याशी संबंधित नियम बदलले, जाणून घ्या तुमच्यावर किती परिणाम होईल
देशातील सर्वात मोठी खाजगी बँक कोटक महिंद्रा बँकेच्या ग्राहकांसाठी एक मोठी बातमी आहे. बँकेने आपल्या बचत आणि पगार खात्याशी संबंधित नियम बदलले आहेत. बँकेने ...
सावधान! ‘रेमल’चक्रीवादळाबाबत हवामान खात्याकडून महत्वाचा अलर्ट ; या भागात अतिवृष्टीची शक्यता
भारतीय हवामान खात्याकडून बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळ ‘रेमल’ बाबत महत्वाचा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. आज रविवारी रात्री उशिरा हे चक्रीवादळ पश्चिम बंगालमधील ...
जळगावात दिवसा पारा, रात्री सुसाट वारा; होर्डिंग कोसळले
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा चागंलाच वाढला असताना, आज रात्री आठच्या सुमारास जळगाव शहरात सुसाट वारा सुटला. वादळामुळं रस्त्यांवरून चालणे कठीण झाले ...
विरोधकांकडून अग्निवीरबद्दल गैरसमज पसरवले जात आहेत : अमित शहा
अग्निवीर योजनेबाबत देशभरात गैरसमज पसरवले जात असल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी केला. हिमाचल प्रदेशातील कांगडा लोकसभा केंद्रात निवडणूक रॅलीला संबोधित करताना ...