संमिश्र

इंडिया आघाडी आपल्या व्होट बँकेसाठी ‘मुजरा’ करत आहे : पंतप्रधान मोदी

By team

पाटणा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी विरोधी आघाडी ‘इंडिया’वर जोरदार हल्ला चढवला आणि मुस्लिम व्होट बँकेसाठी “गुलामगिरी” आणि “मुजरा” केल्याचा आरोप केला. पाटलीपुत्र ...

चोरीची पद्धत पाहून मनी हेस्ट वेब सिरीज विसराल, चोरट्यांनी ट्रकमधून लांबविला

By team

चोरी विषयीचे अनेक चित्रपट तुम्ही पाहिले असतील. OTT वर आलेल्या Money Heist वेब सिरीजचे सर्व सीझन प्रचंड हिट झाले. फिल्मी लुटण्याची शैली खूपच रोमांचक ...

गुगल मॅप वापरणाऱ्यांनी सतर्क राहावे, ही दुर्घटना तुमचे उघडेल डोळे

By team

तुम्हीही प्रवास करताना मार्ग शोधण्यासाठी Google Maps वापरता का, तर जाणून घ्या गुगल मॅपच्या वापरामुळे केरळमध्ये एक धोकादायक दुर्घटना घडली आहे. 5 जणांना घेऊन ...

१ तारखे पासून पैशांशी संबंधित ‘हे’ नियम बदलणार, खिश्यावरती होईल परिणाम

By team

मे महिना संपात आला असून लवकरच जून महिना सुरु होणार आहे. या जून महिन्यात म्हणजे १ तारखे पासून पैशांशी संबंधित नियम बदलतील. नवीन आर्थिक ...

हेलिकॉप्टरला प्रदक्षिणा घालणारे लवकरच तुरुंगात जातील : पंतप्रधान मोदी

By team

रोहतास :  काराकाट लोकसभा मतदारसंघातील निवडणूक सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठे विधान केले आहे. खरे तर बिहारच्या जनतेला हमी देताना पीएम मोदी ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालू प्रसाद यादव यांच्यावर सोडले टीकास्त्र

By team

पाटलीपुत्र  : भाजपचे पाटलीपुत्र उमेदवार राम कृपाल यादव यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी पाटलीपुत्र, बिहार येथे पोहोचले. यावेळी पीए मोदींनी लालू यादव यांच्यावर ...

प्रतिक्षा संपली ! दहावीचा निकाल ‘या’ तारखेला जाहीर होणार; बोर्डाकडून घोषणा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्चमध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवार, २७ मे रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार ...

आज जेव्हा सोनिया, राहुल आणि प्रियंका यांनी पहिल्यांदा काँग्रेसला दिले नाही मत

By team

लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात दिल्लीतील सात लोकसभा जागांसाठी मतदान होत आहे. यावेळची सार्वत्रिक निवडणूक काँग्रेससाठी आणि विशेषत: गांधी कुटुंबासाठी खूप खास आहे. खरे तर, ...

देवाला जे मान्य असेल ते होईल… मतदानानंतर अरविंद केजरीवाल यांच्या वडीलांचे वक्तव्य

By team

लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी मतदान सुरू आहे. दिल्लीतील सर्व 7 जागांवरही मतदान होत आहे. या लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे राजकीय भवितव्यही धोक्यात ...

तर करतारपूर साहिब आमचे झाले असते : पंतप्रधान नरेंद्र मोदी

By team

पटियाला : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे वरिष्ठ नेते दावा करत आहेत की येत्या काही दिवसांत गुलाम काश्मीर भारताचा भाग होणार आहे. काँग्रेसच्या चुकीच्या धोरणांमुळे ...