संमिश्र
महिला लोकशाही दिन रद्द, काय आहे कारण ?
जळगाव : महिला लोकशाही दिन जिल्हा स्तरावर दर महिन्याचा तिसरा सोमवार व तालुकास्तरावर प्रत्येक महिन्याच्या चौथ्या सोमवारी राबविण्यात येतो. परंतु महिला लोकशाही दिन सोमवारी ...
रिलायन्स इंडस्ट्रीजचा नवा विक्रम ‘या’ बाबतीत ठरली देशातील पहिली कंपनी
रिलायन्स इंडस्ट्रीज : 13 मार्च 2024 हा दिवस भारतासह शेअर बाजाराच्या इतिहासाच्या पानावर नोंदवला गेला आहे. या दिवशी देशातील एकाच कंपनीचे मूल्य 20 लाख ...
व्हॅलेंटाईन डेच्या आधी 13,000 रुपयांनी स्वस्त झाला हा फोन! तुम्हाला अशी संधी पुन्हा मिळणार नाही
तुम्हाला व्हॅलेंटाईन डे 2024 ला तुमच्या जोडीदाराला नवीन Apple iPhone 15 भेटवस्तू द्यायचा असेल, तर iPhone 15 स्वस्तात खरेदी करण्याची ही चांगली संधी आहे. ...
जर तुम्हाला खूप दिवसांपासून खोकल्याचा त्रास होत असेल तर या पद्धतीचा अवलंब करा
बदलत्या ऋतूमध्ये सर्दी-खोकला खूप सामान्य आहे कारण या ऋतूमध्ये सर्दी-खोकला सर्दी होतो. परंतु काही लोकांसाठी हा खोकला त्यांना बरेच दिवस अडकून ठेवतो. आजकाल हवामान ...
OMG : भीक मागून ४५ दिवसांत अडीच लाखांची कमाई, पोलिसही चक्रावले
मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये भीक मागून ४५ दिवसांत अडीच लाख रुपये जमवणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. वृत्तानुसार, महिलेने तिच्या चार मुलांनाही या कामात लावले ...
कुणी राजीनामा दिला, कुणी खुलासा केला… काँग्रेसमध्ये असं का घडतंय ?
महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राज्यातील बडे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा देत काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर मंगळवारी त्यांनी ...
छ.संभाजीनगरमध्ये खळबळ, दूध पिल्याने तब्बल ९६ विद्यार्थ्यांना विषबाधा
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचं सांगण्यात येत आहे.. सकाळचे दूध पिल्याने तब्बल ९६ विद्यार्थांना ...
MSP बद्दल, राहुल गांधींची मोठी घोषणा; वाचा सविस्तर
नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनाला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसह दिल्लीत प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी लाठी आणि अश्रूधुराच्या नळकांड्यासह जवानांची मोठी फौज तैनात ...
नाना पटोलेंना जास्त गांभीर्याने घेण्याची गरज नाही, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
मुंबई: नाना पटोले कुठल्याही एका पक्षात आणि एका पदावर टिकू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना जास्त गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ...