संमिश्र

प्रवाशांना दिलासा! मेमू गाड्यांना आता आठ ऐवजी १२ डबे

By team

तरुण भारत न्युज :  रेल्वे प्रशासनने पॅसेजर गाड्या रद्द करून त्याऐवजी मेमू गाड्या  भुसावळ विभागात सुरू केल्या होत्या. मात्र मूळात मेमू डब्यांची संख्या कमी ...

रस्त्यात सापडलेल्या पैशांचे काय करायचे, जाणून घ्या उत्तर

What to do with money found on the street : आयुष्यात अनेक वेळा अशी धार्मिक संकटे समोर येतात की माणसाला काय करावे आणि काय ...

पंतप्रधान मोदींनी केला मेट्रोमधून प्रवास

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी सकाळी दिल्लीच्या मेट्रोमधून प्रवास करत दिल्लीकरांना सुखद धक्का दिला. यावेळी मेट्रोमध्ये असलेल्या प्रवाशांशी त्यांनी गप्पाही मारल्या. ते ...

एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; मुलाखती आधी अजून एक परीक्षा

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) राज्य सेवा पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेनंतर मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची वैद्यकीय चाचणी केली जाणार आहे. या वैद्यकीय ...

शूज-चप्पलसाठी उद्यापासून नवे नियम, वाचा सविस्तर

नवी दिल्ली : शूज-चप्पलसाठी १ जुलै २०२३ पासून नवे नियम लागू होणार आहेत. फुटवेअर कंपन्यांना भारतात यापुढे निकृष्ट दर्जाच्या फुटवेअर्सची विक्री केली जाणार नाही. ...

‘पॅन’ होणार निष्क्रिय?

तरुण भारत लाईव्ह न्युज : पॅन Permanent Account Number आणि आधार कार्ड Aadhar यांना एकमेकांशी संलग्न करण्याची मुदत आज, शुक्रवारी ३० जून रोजी संपत ...

World Cup 2023: पाकिस्तानच्या पराभवाची आतापासूनच चर्चा? स्टार ऑलराऊंडरचे मोठे वक्तव्य

IND vs PAK Match: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील विश्वचषक सामन्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे. रविवारी, 15 ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर, एकदिवसीय ...

Kia कंपनीने 30,297 कार परत मागवल्या, नेमकं काय आहे कारण? घ्या जाणून

नवी दिल्ली । तुम्ही Kia Motors कार वापरत असाल तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी आहे. ती म्हणजे कंपनीने Kia Carens MPV च्या 30 हजाराहून ...

नितीन गडकरींनी तब्बल ५० किलो वजन कमी केलं; जाणून घ्या कसं?

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गेल्या काही वर्षात ५० किलो वजन कमी केले आहे. गडकरी यांचे वजन १३५ किलोपर्यंत वाढले होते. आता ...

‘फोनपे’चा काँग्रेसला इशारा; वाचा काय आहे प्रकरण

भोपाळ : आगामी काही महिन्यांत मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहेत. त्यामुळे मध्य प्रदेशातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. येथे काँग्रेस आणि भाजपात आरोप-प्रत्यारोपांच्या ...