संमिश्र

VIDEO भारताने पाकिस्तानला धू..धू..धूतलं

नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये बोलताना भारतानं पाकिस्तानला दहशतवादी कारवायांवरून परखड शब्दांत खडसावलं आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सुरक्षा परिषदेतील चर्चेदरम्यान ...

प्रेयसीला छेडछाड; प्रियकराचा राग अनावर, पोलीस स्टेशनसमोरच केली हत्या

By team

चंद्रपूर : प्रेमात वेडी असलेली व्यक्ती काय करेल हे सांग कठीण आहे. चंद्रपूरमध्ये पहिल्या प्रेयसीला दुसऱ्या प्रेयसीच्या वडिलांनी छेडछाड केली म्हणून दोघं प्रेयसीच्या प्रियकराने ...

जिल्हा परिषदेच्या २८ कर्मचार्‍यांना पदोन्नती

By team

तरुण भारत लाईव्ह न्यूज  । १४ डिसेंबर २०२२ । जळगाव जिल्हा परिषदेत मंगळवारी विविध विभागातील परिचर, कनिष्ठ सहाय्यक, वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ प्रशासन अधिकारी व ...

ताजे पाणी आणि शिळे पाणी म्हणजे काय?

By team

तरुण भारत लाईव्ह न्यूज । विनोद हांडे । ताज्या पाण्याची उपलब्धता ही एक चिंतेची बाब आहे. ताजे पाणी म्हणजे काय? रोज नळाला येणारे पाणी म्हणजे ...

IND vs BAN 1st Test : सामन्याला काही तास शिल्लक; भारताला मोठा धक्का!

By team

चितगाव : पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. कारण गिलच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून भारताच्या संघाबाहेर जाऊ शकतो, ...

‘जी २०’ परिषदेतून शाश्वत विकासाची पायाभरणी

By team

‘जी २०’ अर्थात जगातील वीस प्रभावशाली देशांचा समूह किंवा गट. या समुहाची परिषद विविधतेने नटलेल्या भारत देशात होत आहे. हा बहुमान नक्कीच अभिमानास्पद आहे. देशांना ...

राजस्थानातील मीठ.. जळगावकरांच्या खाण्यातील चव

By team

तरुण भारत लाईव्ह  न्यूज । भटेश्वर  वाणी । : प्रत्येक जेवणातील स्वाद हा मिठामुळे बदलत असतो. जेवणात मीठ जास्त झाले किंवा कमी झाले तरी ...

अविकसित देशांचा एकमेव वाली ‘भारत!’

By team

– वसंत गणेश काणे आजकाल रोज कोणत्या ना कोणत्या (The guardian India) जागतिक संस्थेची/संघटनेची शिखर परिषद आयोजित होत असल्याचे वृत्त कानावर पडत असते. हवामान ...

जिल्हा बँकेचा वचपा भाजप युतीने दूध संघात काढला

By team

तरुण भारत लाईव्ह न्यूज : जिल्ह्यासह राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक सप्टेंबर 2019 मध्ये पार पडली. यात भाजपा शिवसेनेने एकत्रित निवडणूक लढविली. राज्यात ऐनवेळी शिवसेनेने ...

IND vs BAN, 1st Test : इंडियाचे नेतृत्त्व केएल राहुलच्या खांद्यावर; सामना कधी, कुठे?

By team

चितगाव:  भारतीय संघाची नुकतीच बांगलादेशविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका संपली. आता भारताला बांगलादेशविरुद्ध २ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. ही मालिका १४ डिसेंबरपासून सुरु ...