अवकाळी पाऊस

नागपूर-विदभांत अचानक वातावरण बदलले आहे. आठ दिवसांपूर्वी जाणवणारा उष्मा गायब होऊन वातावरणात गारवा आला आहे. कारण, अवकाळी पाऊस पडला आहे. अनेक भागांत तर गारपीट झाली आहे. या अवकाळी पावसाने रखी पिकांची प्रचंड नासाडी केली आहे. यंदा खरीप हंगामात आधीच शेतकयांचे प्रचंड नुकसान झाले होते. पिक हातथी गेली. त्यामुळे शेतकरी व्याधीच हवालदिल झाला असताना सध्या होत असलेल्या अवकाळी पावसाने त्याता असहाय केले आहे. या मार्च महिन्यात आलेल्या पावसाने गहू, हरकरा आणि अन्य पिकांची प्रचंड नासाडी होत आहे. आंबा चांगला बहरला होता: त्याचेही नुकसान झाले आहे. भाजीपाल्याचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी हवालदित होगे स्वाभाविक आहे. हा अवकाळी पाऊस का आता, मार्चसारख्या महिन्यात गारवा का आता, पाची कारणं स्पष्ट आहेत.

जागतिक तापमानात, हवामानात जे बदल झाले आहेत, त्याचा फटका भारतालाही बसतो आहे. जगभरात पर्यावरण संरक्षणाकडे जे दुर्लक्ष होते आहे, त्याचे परिणाम सगळ्धांनाच भोगावे लागत आहेत. भारतात मोठ्या प्रमाणात होत असतेत्ती जंगल कटाई, कार्बन डाय ऑक्साईडचे प्रचंड उत्सर्जन यामुळे प्रदू‌षण फार वाढले आहे आणि त्याचे दुष्परिणाम आम्हाला मोगावे लागत आहेत. भारतात केवळ हवाच नाही तर पाणीही दुषित झाले आहे. त्यात जागतिक तापमानातील बदलाने भर घातल्याने दिल्ली, मुंबई, बंगळूरू, कोलकातासारख्या मोठ्या शहरांमधील प्रदूषणाचा स्तर धोक्याच्या पातळीवर येता आहे. दूषित पाण्यापेक्षा दुषित हवेमुळे जगात अधिक लोकांचा मृत्यू होतो. हे ऐकून आटा आश्चर्यही वाटेनासे झाले आहे. दिवसेंदिवस जगातील बहुतांश देशांमधील हवा प्रदुषित होत चालली आहे. गतकाळात देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतील प्रदषनाची चर्चा संपूर्ण देशभर इडली. प्रदक्षणाचा स्तर एवढा वाढला होता की, राजधानीतीत शाळा आठवडाभर बंद ठेवाव्या लागत्या. राजधानी दिल्लीतीत प्रदूषणामुळे तेथील नागरिकांचे आयुष्य
तरुण भारत

साडेसहा वर्षांनी कमी होण्याचा धोका आहे, असा जो निष्कर्ष काढण्यात आला आहे, तो आम्ही गांधीयाने घेतला नाही, तर आमचा भविष्यकाळ कठीण आहे. मोठ्या प्रमाणावर लाकडे जाळली जाणे, शेतातील पिकांचे अवशेष जाळते जाणे, भेसळयुक्त इंधनाचा अतिवापर केला जाणे, वाहतूक जाम झाल्यामुळे रस्त्यांवर उभ्या राहणाऱ्या वाहनांमधून मोठ्या प्रमाणात कार्बन डाय ऑक्साईड बाहेर पडते, या व अशा अनेक कारणांमुळे भारतात हवा प्रदूषित होते. दिल्लीच्या आकाशात मध्यंतरी जो प्रबंड चूर होता, तो उत्तरप्रदेश, हरयाणा-पंजाबमधील शेतकरी पिकांचे अवशेष आजत असल्यामुळे आला होता. हवा वेगवान असेल आणि हवेची दिशा दिल्लीकडे असेल तर तिकडचा धूर दिल्लीच्या आकाशात पसरतो आणि तिथल्या प्रषत्राचा स्तर वाढून नागरिकांना त्रास होतो. हा अनुभव आहे. आपत्याकडे कचरा जाळण्यास बंदी असतानाही तो मोठ्या प्रमानात जाळला जातो. कचरा व्यवस्थापन नीट न करता तो जाळण्यात आला, तर त्यातून जे अनेकविध विषारी वायू बाहेर पडतात, ते शुद्ध हवेत मिसळतात आणि हवा अशुद्ध होते.

या अशुद्ध हवेलाच आम्ही प्रदूषण म्हणतो. आम्हाला हे प्रक्षण कशामुळे होते, हे माहिती आहे, त्यावरील उपापही माहिती आहेत, पण आम्हाला ते करारचे नाहीत आणि दवणं मात्र देत राहायची, ही आमची सवय आहे. देशातल्या तोकांचे जे सरासरी आयुष्मान आहे. ते तीन ते चार वर्षानी कमी होत आहे आणि राजधानी दिल्लीतल्या नागरिकांचे आयुष्मान साडेसहा वर्षांनी कमी होत आहे, हीसुद्धा जर आम्ही गंभीर बाब मानत नसू तर आम्ही कोणत्या बाबतीत गंभीर आहोत, ल प्रश्नच आहे. प्रदूषण ही काही आता आपल्याच देशातील चिंता राहिली आहे, असे नाही. संपूर्ण जग वाढत्या प्रदूषणामुळे चिंतीत आहे. परंतु, वाढलेते प्रक्षण कमी करण्याच्या संदर्भात जे संभाव्य उपाय आहेत, त्यावर कोत्री गांभीपनि चिंता करताना दिस्त नाही. आपल्याकडे आपल्या नागपूरचे खासदार आणि केंद्रीय सते अवकाळी पाऊस वाहतूक मंत्री नितीन गडकरी कायम या विषयावर चिंता करताना दिसतात, त्यावर ज्याप करण्यासाठी पुढाकार घेताना दिसतात. जेवढी वाहने आहेत, ती सगळी जैव इंधनावर चालवावीत, असा त्यांचा आसाह आहे त्याचप्रमाणे पुढल्या काळात वाहने ही इलेक्ट्रिकवर चालावीत. हाही त्यांचा प्रयत्न आहे. वाहनांचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना त्यांनी आधीच इशारा दिला आहे. भविष्याचा वेध घेणारा आणि त्यानुरूप नियोजन करणारा नितीन गडकरी यांच्यासारखा नेता देशातत्या प्रत्येक जिल्ह्याला लापता तर प्रदूषणच काय, पण सगळ्याच समस्या संपुष्टात येतील.

इथेनॉलचा वापर करण्यावरही नितीन गडकरी भर देताना दिसतात. पण, त्यांच्या प्रयत्नांना हरताळ फासण्याचे काम आपल्याच देशातील स्वार्थी लोक करीत आहेत, हे दुर्दैवीच। मात्र, गडकरी हे जिद्दी आणि परिश्रमी आहेत. एक दिवस त्यांचे प्रयत्न नक्कीच यशस्वी होतीत आणि आम्हाला ‘अच्छे दिन’ अनुभवास येतील, याची आम्हाला खात्री आहे. आमची भौतिक सुखाची भूक वाढली आहे. त्यामुळे आधुनिकता आणि प्रगतिशीलतेच्या नावावर निस्गचि प्रचंड शोषण आम्ही करीत आहोत. जोपर्यंत आम्ही निसगांचे शोषण थांबवत नाही, तोपर्यंत समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करपणे म्हणजे अंधारात सुई शोधण्यासारखे कठीन काम आहे. आम्ही आमच्या आचरणानेच निसगचि संतुलन विधठवत आहोत, याचा आम्हाला सोयीस्कर विसर पडत आहे. हिरवीगार वनं तर आता दुर्मिळच होत चालली आहेत. आज आपल्या महाराष्ट्राचाच विचार केला तर जंगलाचे प्रमाण हे २०-२१ एक्के आहे. प्रण ते विदर्भात असलेल्या ४६ टक्के जंगलांमुळे आहे विदर्भ जर महाराष्ट्रापासून वेगळा केला तर महाप्झाष्ट्रातले जंगल १० टक्के तरी असेल का, याची शंकाच वाटते. जंगलंच काम, देशातल्या अनेक बारवाही वाहणाऱ्या नद्याही कोरख्या पडत आहेत. ज्या नद्यांमध्ये आज पाणी दिसते आहे. ते २० वर्षांआधी दिसत होते, त्याच्या अर्धेही दिसत नाही, ही बाब चिंताजनक आहे. अनेक नद्यांचे प्रवाहन पांवत्पासारखे झाले आहेत. एकीकडे हवेचे प्रदूषण आणि दुसरीकडे पाण्याचा अभाव, उपलब्ध असलेल्या पाण्यापैकी अर्धे पानी दूषित असणे आणि त्यामुळे अनेक प्रकारांच्या व्याधी होणे, ही बाब आता निल्पाची झाली आहे. शेतीचेही आता वेगाने पांत्रिकीकरण होते आहे.

शेतात पंत्र चालविले जात असल्याने आनि उत्पादकता वाढविण्यासाठी रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने जमिनीचा कसही कमी होत चालला आहे. कीटकनाशकांचा वापर मोठ्या प्रमानात होत असल्याने पाळे, भाजीपाला, अन्नधान्याच्या माध्यमातून माणसाच्या शरीरात विषारी घटक प्रवेश करीत असल्यानेही नवनव्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. जे किडेमकोडे आम्ही कधी बघितले नव्हते, ते अनेक प्रकारांचे नवीन कीटक आम्हाला त्रास देऊ लागले आहेत. दखषर्षी जगात कुठल्या तरी देशात प्रदू‌षणाचर विता व्यक्त करण्यासाठी सेमिनारचे आयोजन केले जाते. जगभरातील प्रतिनिधी तिथे येतात, आपापली मत मांडतात अन् मायदेशी परततात. पण, त्याचे सकारात्मक फलित कधीच दिसून पेत नाही, विकारोत देश विकसनशील देशांवर खापर फोडतात बाणि विकसनशील देश विकसित देशांना दुषणं देतात. पण, तोडगा काढायला कुणीच व्यार नाही. एकूण परिस्थिती लक्षात घेता सगळेच एकमेकांना घेऊन बुडजार, असे दिसते आहे. पर्यावरण संरक्षण हा आज अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. यावर प्रत्येक दश्व नागरिकाने गांभीपनि विचार करण्याची आणि त्याबरहुकूम वागण्याची आवश्यकता आहे. दरवर्षी वाढदिवशी पाटातिर खर्च न करता एक शाह लावणार, ते वाढवणार आणि जगवणार, असा संकल्प तर करायचाच आहे, यौन एनर्जीला चालना देण्याचा निर्धारही प्रत्येकाला करायचा आहे. यासाठी हीच योग्य वेळ आहे.