घात-अपघात
Muktainagar Crime: मुक्ताईनगरमध्ये चोरट्यांचा कहर! एकाच रात्रीत तीन घरे फोडली; 41 हजारांचा ऐवज लंपास
Muktainagar Crime: मुक्ताईनगर -शहरात चोरट्यांनी पुन्हा एकदा धाडसी चोरी करत स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. दिनांक 27 सप्टेंबरच्या रात्री ते 28 सप्टेंबरच्या ...
दुर्दैवी! दुचाकीवरून निघाले अन् काळाने केला घात, संपूर्ण कुटुंब उध्वस्त
भुसावळ, प्रतिनिधी : जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील संपुर्ण कुटुंब उध्वस्त झाला आहे. ही घटना ...
आजीचे निधन झाल्याने आला अन् काळाने प्रेमलाही हिरावले, जळगावातील घटना
जळगाव : आजीचे निधन झाल्यामुळे मावशीकडे आलेल्या तरुणाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात जळगाव शहरातील सुप्रिम – कॉलनीजवळ झाला. प्रेम उर्फ जयपाल चरणसिंग ...
धक्कादायक! तांदूळ आणायला जात असल्याचे सांगून निघाल्या अन् रेल्वेखाली दिले झोकून… माय-लेकीचा मृत्यू
नशिराबाद, प्रतिनिधी : जळगाव जिल्ह्यातील एका विवाहितेने आपल्या सहा वर्षांच्या मुलीसह धावत्या रेल्वेसमोर स्वत:ला झोकून देत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही ...
ममुराबादजवळ रिक्षा झाली पलटी ; ९ भाविक जखमी
जळगाव : नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी सोमवारी (२२ सप्टेंबर) जळगाव शहरातील रहिवासी असलेले भाविक शिरागड येथे देवीच्या दर्शनासाठी जात होते. या भाविकांचा ममुराबाद गावाजवळ सकाळी ...
दुर्दैवी ! शेत मालाचे नुकसान पाहण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू
पाचोरा : तालुक्यात एक दुःखद घटना समोर आली आहे. वारखेडी येथील एका तरुणाचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. हा तरुण अल्पभूधारक शेतकरी व ...
वाघूर नदीत वाहून गेलेला तरुणाचा जोगलखेडा शिवारात आढळला मृतदेह
भुसावळ : म्हशी चारण्यासाठी गेलेल्या तरुण वाघूर नदीच्या प्रवाहात वाहून गेला होता. ही घटना शुक्रवारी (१९ सप्टेंबर )रोजी सकाळी ९ वाजता साकेगाव येथे घडली ...
बलकरला मोटारसायकलस्वाराची जबर धडक ; एक ठार
भुसावळ : तालुक्यात अपघाताची मालिका सुरूच आहे. भुसावळकडून घरी परत पिंप्रीसेकम फाटा येथे जात असणाऱ्या एका मोटारसायकल चालकाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बालकराल जोरदार ...
हृदयद्रावक ! नात पुरात वाहून गेल्याचे कळताच आजोबांनी सोडले प्राण
पाचोरा : जळगाव जिल्हात ढग फुटी सदृश्य पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. यात शेतीचे नुकसानासोबतच गुरे ढोरांची हानी झाली आहे. तर ...